एक्स्प्लोर

सांगली जिल्हा कोरोना रुग्णांची स्मशानभूमी होण्याची भीती; सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांना पत्रातून वस्तुस्थिती कळवणार

सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दररोज 50-50 लोक मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी आता हवेत गोळीबार न करता, जमिनीवर या, अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सांगली : कोरोनाची दुसरी लाट येणार हे माहीत असून देखील राज्य सरकारने कोरोनाच्या बाबतीत काहीच उपाययोजना केल्या नाहीत, अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तर सांगली जिल्हा कोरोना रुग्णांची स्मशानभूमी होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.

सांगलीतील कोरोनाची परिस्थिती प्रशासनाच्या हाताच्या बाहेर  गेली आहे. मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून जिल्ह्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे याची देणार असल्याचंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

रेमडेसिवीर मिळाले नाही तर कोरोनाबाधितांसह मातोश्रीवर ठाण मांडू, सदाभाऊ खोत यांचा राज्य सरकारला इशारा

सरकारने जनतेला देवाच्या भरवशावर सोडून दिले आहे. सरकार सर्वच ठिकाणी ठोकशाही पद्धतीने काम करत असून दादागिरी करून काम करत आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, हे सरकार विसरून गेलेले आहे. तुम्ही गुंड, ठग म्हणून सत्तेवर  बसला नाहीत तर सेवक म्हणून बसला आहात याची जाणीव ठेवा असेही खोत म्हणालेत. 

सांगली जिल्हा कोरोना रुग्णाची स्मशानभूमी होण्याची भीती

सांगली जिल्हा कोरोना रुग्णाची स्मशानभूमी होतो का काय अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालीय. सांगली जिल्ह्यातील कोरोनाच्या उपाययोजना बाबतीत परिस्थिती प्रशासनाच्या हाताच्या बाहेर  गेली आहे. जिल्ह्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवणार आहे. एकीकडे रेमडीसीविर मिळत नाहीत तर दुसरीकडे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा  निर्माण झालाय. प्रशासन मात्र यामध्ये सरकारची आणि जनतेची देखील दिशाभूल करत आहे.

सांगली जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची आणीबाणी आहे. ऑक्सिजन पूर्ण संपल्याने काही हॉस्पिटलमधील रुग्ण माझ्या डोळ्यासमोर दगावले आहेत. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज असते पण व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. मात्र काही मंत्री जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा असल्याचे सांगत आहेत. मग दररोज 50-50 लोक मृत्यूमुखी कशाने पडत आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल देखील खोत यांनी विचारला. त्यामुळे मंत्र्यांनी आता हवेत गोळीबार न करता, हवेत न बोलता जमिनीवर येऊन रुग्णालयांना भेटी दिल्यास सत्य परिस्थिती काय आहे हे कळेल असेही खोत म्हणाले. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लँट उभारा हे आम्ही सहा महिन्यापूर्वीच सांगून देखील प्रशासनाने काही पाऊले याबाबतीत उचलले नाहीत. आज पालकमंत्री प्रत्येक तालुक्यात बैठका घेत आहेत. नुसत्या बैठका घेण्याऐवजी प्रत्येक तालुक्यात रेमडीसीविर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा मिळवून द्या, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget