एक्स्प्लोर

घाबरल्यामुळे राज ठाकरे अयोध्येला गेले नाहीत ; अबू आझमींचा घणाघात 

Abu Azmi : अबू आसिम आझमी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासह भाजपवरही टीका केली.

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) हे आता सर्जरीचे नाटक करत आहेत. खरं तर त्यांना रामानेच अयोध्येत येऊ दिले नाही. उत्तर प्रदेशमधील लोकांना राज ठाकरे यांनी त्रास दिलाय. त्यामुळे राम त्यांना अयोध्येत येऊ देत नाहीत. त्यांनी युपीवासियांची माफी मागावी. राज ठाकरे स्वतः खूप त्रस्त आहेत. ते घाबरले असल्यामुळे  अयोध्येला गेले नाहीत, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आसिम आझमी (Abu Azmi) यांनी केली आहे. 

अबू आसिम आझमी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासह भाजपवरही टीका केली. आझमी यांनी यावेळी राज ठाकरेंवरून राज्य सरकारवरही टीका केली. राज ठाकरे यांना राज्य सरकार अटक करत नाही. कारण त्यांना भीती वाटत आहे. राज ठाकरे ज्या मतदारांना उद्देशून हे करत आहेत तेच मतदार राज्य सरकार मधील काही पक्षांचे आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना अटक करायला ते घाबरत आहेत, अशी टीका आझमी यांनी यावेळी केली.  
  
अबू आझमी म्हणाले, "आम्ही सध्या महाराष्ट्रात संघर्ष करतोय. परंतु, आज देशाची वाईट परिस्थिती आहे. आज हिंदू- मुस्लिमच्या नावाने राजकारण सरू आहे. हे राजकारण करणारे निवडून देखील येतात. पण विकासाची भाषा करणाऱ्यांचा पराभव होतो. बाबरी मशिदीचा विषय चर्चेत आला. त्यानंत आता ज्ञानव्यापी मशीदीचा विषय पुढं आणला गेलाय. न्यायालयाने याचा सर्व्हे सुरु केला आणि सध्या बातम्या ही याच्याच सुरु आहेत. पंतप्रधानांच्या कानावर ही बाब टाकली आहे." 

'उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी नव्हे सिक्युलर चेहरा घेऊन भाजपशी लढावे'
"आज मोठा हिंदुत्ववादी कोण आहे? हे ठरवण्याची स्पर्धा सुरू आहे. मतदानासाठी ही खेळी खेळली जात आहे. आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. हिंदुत्ववादी होऊन तुम्ही भाजपशी पंगा घेताय. सिक्युलर चेहरा घेऊन लढा. मुख्यमंत्र्यांना मी हे सांगू इच्छितो, असे आवाहन आझमी यांनी केले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget