एक्स्प्लोर

आरपीआयचे कार्यकर्ते 3 मे रोजी मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करतील : रामदास आठवले 

आरपीआयचे कार्यकर्ते 3 मे रोजी मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करतील, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटले आहे.  

Ramdas Athawale : मशिदींवरील भोंग्यांवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलं आहे. 3 मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्याचा अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. या वादात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. 3 मे रोजी आरपीआयचे (RPI) कार्यकर्ते राज्यातील ठिककाणच्या मशिदींसमोर जाऊन मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.  

रामदास आठवले यांनी आज राज ठाकरे यांच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, "अजानला विरोध करणे चुकिचे आहे. कारण अजान फक्त काही मिनिटांची असते. त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होत नाही. भाजप राज ठाकरेंसोबत युती करणं अशक्य आहे. जोपर्यंत मी येथे आहे, तोपर्यंत राज ठाकरे येथे येऊ शकत नाहीत. राज ठाकरेंना सोबत घेणं भाजपला परवडणारे नाही."

"राज ठाकरे समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला परवानगी देऊ नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेत आम्ही भाजपसोबत युती करणार आहे. सत्ता आली तर आरपीआयला उपमहापौरपद मिळावे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी यावेळी केली आहे. 

शरद पवारांमुळे जातियवाद वाढला नाही
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून शरद पवार यांच्यामुळे जातियवाद वाढला असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, "शरद पवारांमुळे जातिवाद वाढला असं माझं मत नाही.  परंतु, त्यांच्या सोबतचे काही लोक जातिवादी आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत गरळ ओकण्याचं काहीच कारण नाही."

"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आमची मागणी पहिल्यापासून आहे. त्यामुळे आज राणा दाम्पत्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी योग्य आहे. परंतु, केंद्र सरकार तसे करणार नाही. याबरोबरच महाराष्ट्र पोलिसांनी सरकारच्या दबावात राहून काम करू नये, जे लोक राणा दाम्पत्याला घेराव घालत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Dam Water Storage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! सात धरणांत केवळ 37 टक्के जलसाठा, कोणत्या धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! सात धरणांत केवळ 37 टक्के जलसाठा, कोणत्या धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी
Nagpur : कौटुंबिक वादानंतर पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अपयशी, नैराश्य अन् विरहात बुडालेल्या विवाहितेच टोकाचं पाऊल, 'मी तुमच्यावर खूप प्रेम करते' म्हणत गळ्याला दोर लावला
कौटुंबिक वादानंतर पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अपयशी, नैराश्य अन् विरहात बुडालेल्या विवाहितेच टोकाचं पाऊल, 'मी तुमच्यावर खूप प्रेम करते' म्हणत गळ्याला दोर लावला
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांचे आधार-पॅनकार्ड घेऊन अशोक खरात काय करायचा?; मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्समधून धक्कादायक माहिती
महिलांचे आधार-पॅनकार्ड घेऊन अशोक खरात काय करायचा?; मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्समधून हादरवणारी माहिती

व्हिडीओ

Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
Baramati Byelection 2026 Congress: बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
Embed widget