Prashna Maharashtrache LIVE : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल; पाहा लाईव्ह

Home Minister Dilip Walse Patil live एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. यात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 May 2022 10:43 AM
Dilip Walse Patil LIVE : मी एबीपी माझाचं अभिनंदन करतो. अशा पद्धतीचा सकारात्मक कार्यक्रम घेणं आज काळाची गरज - दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil LIVE : टेन्शन असतंच पण जबाबदारीचं काम असल्यानं काम करावंच लागत - दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil LIVE : टेन्शन असतंच पण जबाबदारीचं काम असल्यानं काम करावंच लागत - दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil LIVE : मी लहानपणापासून कमी बोलतो, पण... : दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil LIVE : मी लहानपणापासून कमी बोलतो, पण आज आम्ही जेव्हा कॅमेऱ्याला सामोरे जातो त्यावेळी प्रश्न विभागाशी संबंधित असेल तर उत्तर द्यायला हरकत नाही. पण इतर प्रश्न येतात, त्यावर दुसरं उत्तर द्यावं लागतं. मी उत्तरं देतो आणि स्पष्टपणे उत्तर देतो. 

आज दिवसभर एबीपी माझावर महाचर्चा; दिग्गज नेते, मंत्र्यांना जनतेचे सवाल

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.  


आज दिवसभर एबीपी माझावर महाचर्चा; दिग्गज नेते, मंत्र्यांना जनतेचे सवाल

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.  


Dilip Walse Patil LIVE : आरोप करायलाही जागा असणार नाही अशी पोलिसांची प्रतिमा बनवू : गृहमंत्री दिलीप वळसे

अलीकडच्या काळात काही घटनांमध्ये पोलिसांवर आरोप झाले आहेत. यामुळं पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे यावर विचारलं असता वळसे पाटील म्हणाले की, पोलिसांमध्ये अंतर्गत सख्य असलंच पाहिजे. पोलिसांनी कर्तव्याप्रमाणं काम केलं पाहिजे.  पोलिसांना माझं हे सांगणं आहे की, आपली ख्याती मोठी आहे. यात आपल्याला भर घालायची आहे. आरोप प्रत्यारोप झाले असले तरी आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. आरोप करायलाही जागा असणार नाही अशी प्रतिमा बनवू. यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे, असंही वळसे पाटील म्हणाले. 

Dilip Walse Patil LIVE : सायबर क्राईम केवळ देशाचा नाही तर आंतरराष्ट्रीय प्रश्न : दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil LIVE : गुन्ह्याचे प्रकार बदलत आहेत. सायबर क्राईमचं मोठं आव्हान आहे. हे गुन्हे वाढत आहेत. टेक्नॉलॉजी वापरुन ब्लॅकमेलिंग केली जाते. यासंदर्भात मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. त्यांना सूचना दिल्या की सायबर क्राईमवर लक्ष द्यावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यात सायबरचं एक पोलिस स्टेशन आहे. मुंबईत चार सायबर पोलिस ठाणे आहेत. सायबर क्राईम संदर्भात केंद्र सरकार आणि गूगलला देखील लिहिलं आहे. काही अॅप धोकादायक आहेत. अॅपवरील कर्ज उपलब्ध होऊ लागल्यानं विद्यार्थीही बळी पडत आहेत. मी वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक या सायबर क्राईम संदर्भात बोलावली आहे. हा केवळ देशाचा नाही तर आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. काही दिवसात यासाठी एक आराखडा तयार करु. काही वेळ द्या, यावर रेग्युलेटरी यंत्रणा तयार करता येते का ते पाहू. 

Dilip Walse Patil LIVE : काही विभागात भरतीमध्ये चुका झाल्या. भरतीमध्ये रॅकेट होतं ते उधळून टाकण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

Dilip Walse Patil LIVE : काही विभागात भरतीमध्ये चुका झाल्या. भरतीमध्ये रॅकेट होतं ते उधळून टाकण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

Dilip Walse Patil LIVE : बदल्या पारदर्शक करण्याचा निर्णय, कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय बदली करणार नाही : दिलीप वळसे पाटील

बदल्या पारदर्शक करण्याचा निर्णय, कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय बदली करणार नाही. प्रशासनिक दृष्ट्या महत्वाचं असल्यास काही बदल्या कराव्या लागतात. सर्व बदल्यांच्या ठिकाणी एक कमिटी केलेली आहे. त्या माध्यमातूनच बदल्या केल्या जातात. बदल्या नियमातच केल्या जातील,

Dilip Walse Patil LIVE : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लाईव्ह ऐका...

Dilip Walse Patil LIVE : सामाजिक सलोख्याचं वातावरण काही घटकांकडून बिघडवण्याचा प्रयत्न

Dilip Walse Patil LIVE : सामाजिक सलोख्याचं वातावरण काही घटकांकडून बिघडवण्याचा प्रयत्न ; दिलीप वळसे पाटील लाईव्ह



#महाराष्ट्र #ABPMajha #PrashnaMaharashtrache #प्रश्नमहाराष्ट्राचे


सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र

अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.  

राज्यात महाविकास आघाडीचं सरकारचं जवळपास अडीच वर्ष पूर्ण

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.

पार्श्वभूमी

Prashna Maharashtra che : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.


अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.  


राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग


या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतील. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग घेणार आहेत. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधला जाईल.


दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील. 


भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री  बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.


कुठे पाहाल कार्यक्रम


हा सर्व कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.