एक्स्प्लोर

आजपासून राज्यात ऑनलाईन शाळा सुरु, शिक्षकांनाही वर्कफ्रॉम होम; सरकारचा निर्णय

राज्यात आजपासून प्रत्यक्ष शाळा सुरु होणार नसली तरी आजपासून ऑनलाईन शाळा सुरु झाल्या आहेत. तसेच शिक्षकांनाही वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आलं आहे.

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनामुळे यंदा शाळा प्रत्यक्षात सुरु होण्यास अजून वाट पाहावी लागणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नवं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. नव्या कोऱ्या वह्या-पुस्तकांसह नाही तर यंदाचं शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरु होणार आहे. असं असलं तिरीही अद्याप शिक्षण विभागाकडून कोणत्याही सुचना किंवा गाइडलाइन्स जारी करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष कसं सुरु करायचं? हा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांच्यासमोर उभा राहिला आहे.

दरवर्षी जूनमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. यंदा मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्यक्षात शाळा सुरु न करता, ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच शिक्षण विभागाच्या या निर्णयानंतर पालक आणि शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. ऑनलाइन शिक्षण देताना अनेक शाळांना अडचणी येत असताना त्यात मुंबईत कंटेन्मेंट झोनमध्ये असलेले विद्यार्थी शिक्षण कसे घेणार? शिक्षक काय शिकवणार? याबाबत शाळांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. शिक्षण विभागासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाल्यानंतरच पुढचं नेमकं नियोजन कसे असेल याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

15 जूनला शाळा सुरु होणार नाहीत, मुख्यमंत्र्याचे आदेश : कपिल पाटील

15 जूनला शाळा सुरु होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचं आमदार कपिल पाटील यांना रविवारी रात्री उशिरा सांगितले. 15 जून शिक्षकांनी शाळेत जाण्याची गरज नाही. त्यांनी वर्क फ्रॉम होम करावे. शाळा कधी सुरु करायच्या त्याचा निर्णय मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर घेण्यात येईल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी रात्री आमदार कपिल पाटील यांना सांगितले. दरम्यान, याआधी शाळा उद्या सुरु करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी यांनी दिले होते. त्यामुळे सध्या पालक आणि शिक्षकांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे कपिल पाटील यांच्या मध्यस्थिनंतर हा संभ्रम दूर झाला असून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आलं असलं, तरिही प्रत्यक्षात शाळा मात्र सुरु करण्यात आलेल्या नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या : 

सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांची भूमिका

पुण्यात लॉकडाऊनमध्ये अकरावीची परीक्षा घेण्याचा धक्कादायक प्रकार!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी, आदित्य ठाकरेंच्या मनात सल कायम? म्हणाले, वाद नको होता म्हणून संमती दिली
राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी, आदित्य ठाकरेंच्या मनात सल कायम? म्हणाले, वाद नको होता म्हणून संमती दिली
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget