एक्स्प्लोर

आता नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचीही फेरपरीक्षा

मुंबई : नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. दहावीप्रमाणे नववीतील विद्यार्थ्यांनाही पुन्हा संधी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती कमी करणे, हा या निर्णयामागे उद्देश आहे. नववीत एखादा विद्यार्थी अऩुत्तीण होत असेल तर त्याला फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2017-2018 पासून नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. नववीत एखादा विद्यार्थी नापास झाल्यास त्याला त्याचवर्षी जूनमध्ये फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची एक संधी दिली जाणार आहे. दहावीप्रमाणेच नववीतील विद्यार्थ्यांनाही पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय स्तरावरच ही परीक्षा होईल, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नसल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. आता नववीत फेरपरीक्षेची संधी दिल्याने या निर्णयाबाबत शिक्षण क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर मनपाच्या निर्माणाधीन फायर ब्रिगेडचा स्लॅब टाकतानाच कोसळला; एकाचा हकनाक जीव गेला, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
कोल्हापूर मनपाच्या निर्माणाधीन फायर ब्रिगेडचा स्लॅब टाकतानाच कोसळला; एकाचा हकनाक जीव गेला, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
UPSC Results 2025: मोहित अग्रवाल देशात पहिला, UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; IES अन् ISS पदांसाठी पाहा गुणवत्ता यादी
UPSC Results 2025: मोहित अग्रवाल देशात पहिला, UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; IES अन् ISS पदांसाठी पाहा गुणवत्ता यादी
Ind Vs Pak Asia Cup Final: भारताने फायनलमध्ये 'ती' मोठी चूक केली होती, तरीही पाकिस्तानने सामना हातातून घालवला; माजी खेळाडूला अश्रू अनावर
भारताने फायनलमध्ये 'ती' मोठी चूक केली होती, तरीही पाकिस्तानने सामना हातातून घालवला; माजी खेळाडूला अश्रू अनावर
Pandharpur: पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला 12 महिने चंद्रभागेच्याच पाण्याने स्नान, गंगाजल मिसळण्याच्या आरोपावर मंदिर समितीचा खुलासा
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला 12 महिने चंद्रभागेच्याच पाण्याने स्नान, गंगाजल मिसळण्याच्या आरोपावर मंदिर समितीचा खुलासा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Udaypur Leopard : घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेनं चक्क दोरीने बांधले
Nashikkar Help Nanded | नांदेड पूरग्रस्तांसाठी नाशिककर मदतीला धावले, 900 किटची मदत
Anil Deshmukh Fake Attack | पोलिसांच्या तपासात 'हल्ला' खोटा, B Final Report कोर्टात सादर
Dr. Hedgewar Bharatratn | डॉ. हेडगेवार यांना 'भारतरत्न' देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
Navratri Rain Impact | भाविकांची संख्या घटली, तुळजापुरात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर मनपाच्या निर्माणाधीन फायर ब्रिगेडचा स्लॅब टाकतानाच कोसळला; एकाचा हकनाक जीव गेला, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
कोल्हापूर मनपाच्या निर्माणाधीन फायर ब्रिगेडचा स्लॅब टाकतानाच कोसळला; एकाचा हकनाक जीव गेला, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
UPSC Results 2025: मोहित अग्रवाल देशात पहिला, UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; IES अन् ISS पदांसाठी पाहा गुणवत्ता यादी
UPSC Results 2025: मोहित अग्रवाल देशात पहिला, UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; IES अन् ISS पदांसाठी पाहा गुणवत्ता यादी
Ind Vs Pak Asia Cup Final: भारताने फायनलमध्ये 'ती' मोठी चूक केली होती, तरीही पाकिस्तानने सामना हातातून घालवला; माजी खेळाडूला अश्रू अनावर
भारताने फायनलमध्ये 'ती' मोठी चूक केली होती, तरीही पाकिस्तानने सामना हातातून घालवला; माजी खेळाडूला अश्रू अनावर
Pandharpur: पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला 12 महिने चंद्रभागेच्याच पाण्याने स्नान, गंगाजल मिसळण्याच्या आरोपावर मंदिर समितीचा खुलासा
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला 12 महिने चंद्रभागेच्याच पाण्याने स्नान, गंगाजल मिसळण्याच्या आरोपावर मंदिर समितीचा खुलासा
Bharat Ratna for RSS Dr. Hedgewar : डॉ. हेगडेवार भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक, त्यांना 'भारतरत्न' देण्यात यावे; भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी
डॉ. हेगडेवार भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक, त्यांना 'भारतरत्न' देण्यात यावे; भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी
Sugarcane farmers deduction: ही सरकारची दिवाळखोरी, शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा; ऊसाच्या प्रतिटन 15 रुपये कपातीवर सतेज पाटलांचा हल्लाबोल
ही सरकारची दिवाळखोरी, शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा; ऊसाच्या प्रतिटन 15 रुपये कपातीवर सतेज पाटलांचा हल्लाबोल
मनोरमा खेडकरने परस्पर अटकपूर्व जमीन मिळवला, नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही; क्लिनर अपहरण प्रकरणात मोठी अपडेट
मनोरमा खेडकरने परस्पर अटकपूर्व जमीन मिळवला, नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही; क्लिनर अपहरण प्रकरणात मोठी अपडेट
RBI repo rate October 2025: आरबीआयकडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरात बदल नाहीच; कर्जे महागणार नाहीत, EMI ही वाढणार नाही
आरबीआयकडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरात बदल नाहीच; कर्जे महागणार नाहीत, EMI ही वाढणार नाही
Embed widget