एक्स्प्लोर

Nashik Crime : सेलोटेपने हातपाय बांधले, मग जबर मारहाण केली, सिन्नरच्या वडगाव पिंगळ्यात सशस्त्र दरोडा 

Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात (Sinnar) दुसरा दरोडा पडल्याची घटना घडली आहे.

Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरूच असून सिन्नर तालुक्यात (Sinnar) दुसरा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दरोडेखोरांची (Rabbery) टोळी सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे अधोरेखित झाले आहे. 

नाशिकच्या दिंडोरी (Dindori) तालुक्यातील ढकांबे येथील दरोड्याची उकल अद्याप झालेली नसताना सिन्नर तालुक्यातील हुळहुळे वस्तीवर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. वडगाव पिंगळा गावात सात वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दरोडा टाकला आहे. घरी असलेल्या मायलेकांना जबरी मारहाण करून घरातील पाच तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला आहे. तोंड बांधून आलेल्या पाचते सहा दरोडेखोरांनी दोघा मायलेकांना बांधून ठेवत जबरी लूट केली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पुन्हा सक्रिय दरोडेखोरांकडून मळे परिसरातील शेतकरी सावज केले जात आहेत. 

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा परिसरात हुळहुळे कुटुंब वास्तव्यास आहे. हे कुटुंबातील प्रमुख हे भाजीपाला विक्रीसाठी मार्केटला गेले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हुळहुळे कुटुंबातील राहुल आणि त्याची आई दोघेच घरात होते. अशातच कोयते चाकू हातात घेऊन सहा सात दरोडेखोर घरात घुसले. ओरडण्याचा आतच त्यानिशी सर्व हातपाय सेलोटेपने बांधून टाकले. त्यामुळे हालचाल करणे शक्यच नव्हते. मात्र आम्ही हालचाल करून आवाज देण्याच्या प्रयत्न करत असताना दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. त्याचबरोबर कपाटातील पाच तोळे सोन्यासह 25 ते तीस हजारांची रक्कम चोरून नेली. तसेच ते घराबाहेर पडताना कानातील ओरबाडून नेल्याने कानाला गंभीर दुखापत झाल्याची आपबिती हुळहुळे कुटुंबातील महिलेने सांगितली. 

हुळहुळे कुटुंबातील राहुल हा सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करत असून त्याला देखील दरोडेखोरांनी जबर मारहाण केल्याचे त्याने सांगितले. कोयते आणि चाकू हातात असलेले दरोडेखोर हिंदी बोलत होते. त्यांना म्हणालो कि, तुम्हाला काही पाहिजे असं काढून घ्या, आम्हाला सोडून द्या.' मात्र रक्कम कमी सांगून त्यांनी अधिकच मारहाण केली. पोलिसांनी न्याय द्यावा, शेतकरी कुटुंबाना अशा प्रकारे दरोड्याच्या घटनां सामोरे जावे लागत आहे. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असून मळा, गाव सुरक्षित राहिली पाहिजे, यासाठी पोलिसांनी काहीतरी करायला हवं अशी तो म्हणाला.  

चाळीस दिवसात चार घटना
दरम्यान सिन्नर तालुक्यातील ही दुसरी घटना असून शहरासह जिल्ह्यात दरोड्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. साधारण चाळीस दिवसात दरोड्याच्या चार घटना उघडकीस आय आहेत. सिन्नरच्या नांदूरशिंगोटे येथे देखील सशस्त्र दरोड्याची घटना घडली होती. नाशिक ग्रामीण पोलिसांनी याची उकल अनेक दिवसांनंतर केली. मात्र पुन्हा एकदा वडगाव पिंगळा येथील मळ्यात दरोड्याची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा ग्रामीण भागातील दरोड्याच्या घटनांकडे गांभीर्याने बघणे आवश्यक असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget