एक्स्प्लोर
Advertisement
मी 40 वर्ष पक्षासाठी कष्ट घेतले, पण नवखे मंत्री झाले : खडसे
जळगाव : खान्देशात पक्ष वाढवण्यासाठी 40 वर्ष प्रचंड कष्ट केले, मात्र नवखे आले आणि त्यांना संधी मिळाली, अशा शब्दात खडसेंनी आज आपली नाराजी पुन्हा व्यक्त केली.
विशेष म्हणजे आपल्याविरोधात कुठलाही पुरावा नसताना आपल्याला मंत्रिपद गमवावं लागल्याचं शल्यही खडसेंनी बोलून दाखवलं.
आज मुक्ताईनगरात खडसेंच्या वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातून आणि राज्यभरातून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीमुळं भाजपमधील दुसऱ्या गटाचा प्रभाव पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion