एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर?

राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरला, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे

मुंबई/औरंगाबाद : राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (112) सांगली (5) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव सातारा (1) : माण-दहीवडी सोलापूर (9) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर पालघर (3) : पालघर, तलासरी, विक्रमगड धुळे (2) : धुळे, सिंदखेडे जळगाव (13) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल नंदुरबार (3) : नंदुरबार, नवापूर, शहादा नाशिक (4) :  बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर अहमदनगर (11) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड औरंगाबाद (9) : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर, कन्नड बीड (11) :  आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा, जालना (7) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर नांदेड (2) : मुखेड, देगलूर उस्मानाबाद (7) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम परभणी (6) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू हिंगोली (2) :  हिंगोली, सेनगाव अमरावती (1) : मोर्शी बुलडाणा (7) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा यवतमाळ (6) :  बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव चंद्रपूर (1) : चिमूर नागपूर (2) : काटोल, कळमेश्वर मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (39) पुणे (7) - आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी सातारा (2) - कोरेगांव, फलटण धुळे (1) - शिरपूर नंदुरबार (1) - तळोदे नाशिक (4) - देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड नांदेड (1) - उमरी हिंगोली (1) - कळमनुरी लातूर (1) - शिरुर अनंतपाळ अकोला (5) - बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला अमरावती (4) - अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगांव सुर्जी बुलडाणा (1) - मोताळा वाशिम (1) - रिसोड यवतमाळ (3) - केलापूर, मारेगांव, यवतमाळ चंद्रपूर (4) - ब्रम्हपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही नागपूर (1) - नरखेड वर्धा (2) - आष्टी, कारंजा राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरला, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करत आहे. दुष्काळ घोषित केल्याचे आदेश 31 ऑक्टोबर (आज) पासून अंमलात येत आहेत. शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांत आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गृह मंत्रालयाच्या आदेशाने 2400 पोलिस डझनभर प्रशासकांकडून 3 लाख लडाखींवर अत्याचार आणि छळ; भारत खरोखर स्वतंत्र आहे का? सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा उद्गिग्न सवाल
गृह मंत्रालयाच्या आदेशाने 2400 पोलिस डझनभर प्रशासकांकडून 3 लाख लडाखींवर अत्याचार आणि छळ; भारत खरोखर स्वतंत्र आहे का? सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा उद्गिग्न सवाल
पाकव्याप्त काश्मीर पेटला! तब्बल 25 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवलं; लष्कराची सुद्धा नाकांबदी केली, आंदोलनात 10 ठार, 100 जखमी
पाकव्याप्त काश्मीर पेटला! तब्बल 25 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवलं; लष्कराची सुद्धा नाकांबदी केली, आंदोलनात 10 ठार, 100 जखमी
Video: नवरात्री, शायरी अन् जातीपातीचे राक्षस संपवण्याची आवाहन; दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक भाषण
Video: नवरात्री, शायरी अन् जातीपातीचे राक्षस संपवण्याची आवाहन; दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक भाषण
यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर, गेल्या वर्षी दसऱ्यात सोने दर किती होता ?
यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर, गेल्या वर्षी दसऱ्यात सोने दर किती होता ?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100th Foundation Day : हेडगेवार ते भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष; पाहा संपूर्ण प्रवास
RSS Centenary Celebrations | नागपूरच्या Reshimbag मध्ये 21 हजार स्वयंसेवकांचे प्रात्यक्षिक, जय्यत तयारी
Kamaltai Gawai संघाच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई जाणार नाहीत
Bhagwangad Land | भगवानगड ट्रस्टला 4 हेक्टर वन जमीन, CM Fadnavis यांची घोषणा
Ravindra Dhangekar निलेश घायवळ प्रकरणावरुन चंद्रकांत पाटील गप्प का? रवींद्र धंगेकरांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गृह मंत्रालयाच्या आदेशाने 2400 पोलिस डझनभर प्रशासकांकडून 3 लाख लडाखींवर अत्याचार आणि छळ; भारत खरोखर स्वतंत्र आहे का? सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा उद्गिग्न सवाल
गृह मंत्रालयाच्या आदेशाने 2400 पोलिस डझनभर प्रशासकांकडून 3 लाख लडाखींवर अत्याचार आणि छळ; भारत खरोखर स्वतंत्र आहे का? सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा उद्गिग्न सवाल
पाकव्याप्त काश्मीर पेटला! तब्बल 25 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवलं; लष्कराची सुद्धा नाकांबदी केली, आंदोलनात 10 ठार, 100 जखमी
पाकव्याप्त काश्मीर पेटला! तब्बल 25 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवलं; लष्कराची सुद्धा नाकांबदी केली, आंदोलनात 10 ठार, 100 जखमी
Video: नवरात्री, शायरी अन् जातीपातीचे राक्षस संपवण्याची आवाहन; दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक भाषण
Video: नवरात्री, शायरी अन् जातीपातीचे राक्षस संपवण्याची आवाहन; दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक भाषण
यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर, गेल्या वर्षी दसऱ्यात सोने दर किती होता ?
यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर, गेल्या वर्षी दसऱ्यात सोने दर किती होता ?
Pune News : सारसबाग परिसरातील महालक्ष्मी देवीला नेसवली तब्बल 16 किलो सोन्याची साडी, सुवर्णवस्त्रातील महालक्ष्मीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
सारसबाग परिसरातील महालक्ष्मी देवीला नेसवली तब्बल 16 किलो सोन्याची साडी, सुवर्णवस्त्रातील महालक्ष्मीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Thane Crime : मी इकडचा भाई, माझ्याकडून गरब्याची परवानगी घेतली का? ठाण्यात कार्यक्रमामध्येच शिंदेंच्या शाखाप्रमुखावर बंदूक रोखली अन्...
मी इकडचा भाई, माझ्याकडून गरब्याची परवानगी घेतली का? ठाण्यात कार्यक्रमामध्येच शिंदेंच्या शाखाप्रमुखावर बंदूक रोखली अन्...
सरकार विरोधातील असंतोषासाठी रस्त्यावर उतरून हिंसा योग्य नाही, लोकशाही मार्गानेच बदल शक्य : मोहन भागवत
सरकार विरोधातील असंतोषासाठी रस्त्यावर उतरून हिंसा योग्य नाही, लोकशाही मार्गानेच बदल शक्य : मोहन भागवत
Sanjay Raut on RSS: स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान दिलं? संघ हा विष आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते; गांधी-आंबेडकरांनी कधी संघाचं समर्थन केलं नाही; संजय राऊतांची बोचरी टीका
स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान दिलं? संघ हा विष आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते; गांधी-आंबेडकरांनी कधी संघाचं समर्थन केलं नाही; संजय राऊतांची बोचरी टीका
Embed widget