एक्स्प्लोर
जलयुक्त शिवारामुळे 4 हजार गावं दुष्काळमुक्त : मुख्यमंत्री
![जलयुक्त शिवारामुळे 4 हजार गावं दुष्काळमुक्त : मुख्यमंत्री Cm Devendra Fadnaviss Speech On Independence Day जलयुक्त शिवारामुळे 4 हजार गावं दुष्काळमुक्त : मुख्यमंत्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/15035920/CM-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गेल्या दोन वर्षात 9 हजार कोटींपेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना दिली : मुख्यमंत्री
जलयुक्त शिवार योजनेमुळे 4 हजार गावं दुष्काळमुक्त झाली आहेत : मुख्यमंत्री
येत्या काळात वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भक्कम करण्याचा प्रयत्न केला जाईल : मुख्यमंत्री
स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक : मुख्यमंत्री
यावर्षी राज्यात अडीच कोटी वृक्ष लावली आहेत : मुख्यमंत्री
महाराष्ट्रात गुन्हेगारी नियंत्रणात आणली आणि गुन्हेसिद्धीचं प्रमाणही वाढलं आहे : मुख्यमंत्री
येत्या काळात 2 हजार ग्रामपंचायती डिजीटल होतील तर ऑक्टोबरपर्यंत नागपूर जिल्हा डिजीटल होईल : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)