एक्स्प्लोर

खडसेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या पथ्यावर : नितेश राणे

मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात उत्पादन शुल्क विभागातील जवळपास 220 अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या आणि बढतीचे प्रकरण विधीमंडळात गाजत असतानाच, एकनाथ खडसे यांनी दिलेला महसूलमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडला असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अनेक बदल्या केल्याचे गंभीर आरोप काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केले.   राज्य उत्पादन शुल्क विभागातील रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालिन अधीक्षक विजय चिंचाळकर यांना जून 2013 मध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विभागाने खटल्यास मान्यता दिल्यानंतर ऑगस्ट 2015 मध्ये नियमानुसार त्यांची चंद्रपूर जिल्ह्यात अकार्यकारी पदावर स्थापना करण्यात आली होती. शासन निर्णयानुसार त्यांना त्याच पदी ठेवणे आवश्यक असताना तसेच बदलीसाठी पात्र नसतानाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांची कोल्हापूर येथे कार्यकारी पदावर नेमणूक करण्यात आली.   उत्पादन शुल्क विभागातील आणखी एक पदाधिकारी मनोहर अंचुळे यांचीही घटना सारखीच असताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रधान सचिव राजेशकुमार यांनी त्यांची धुळे येथे कार्यकारीपदी नेमणूक करण्यात आली.   आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांनी एका महिला डॉक्टरशी गैरवर्तणूक केली होती. या पीडित महिलेने याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या महिला डॉक्टरने थेट नाव घेऊन तक्रार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरीही माळीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेला घाबरतात का? असे गंभीर आरोप नितेश राणे यांनी विधानसभेत केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Embed widget