एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
राज्यात वर्षभरात कुपोषणाने 17 हजार मृत्यू, हायकोर्टात याचिका
![राज्यात वर्षभरात कुपोषणाने 17 हजार मृत्यू, हायकोर्टात याचिका 17 Thousand Death By Malnutrition In Year Petition In High Court राज्यात वर्षभरात कुपोषणाने 17 हजार मृत्यू, हायकोर्टात याचिका](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/15201509/Mumbai-highcourt-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबईः राज्यात वर्षभरात 17 हजार बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे, अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. हायकोर्टानेही सुनावणी देताना कुपोषणामुळे होणारे मृत्यू गंभीर असल्याचं निरीक्षण नोंदवत सरकारला जोरदार खडसावलं आहे. कुपोषणासंदर्भात हायकोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी सुरु आहे.
कुपोषण रोखण्यासाठी सरकारकडून मिळणारं अनुदान नेमकं कुठं जात. अनुदान वाटपाची पद्धत कशी आहे, असे सवाल हायकोर्टाने स्थानिक प्रशासनाला केले आहेत. पुढील सुनावणीवेळी सर्व तपशील हायकोर्टासमोर सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातल्या सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाला. इतकंच नाही तर कुपोषण आणि इतर कारणांमुळे एकट्या पालघर जिल्ह्यात 600 जणांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion