एक्स्प्लोर

Kolhapur News: पास होणार नाही म्हणून वर्षभर मित्रांकडून हेटाळणी, पण भावड्या 51 टक्क्यांनी पास होताच गुलाल लावून थेट उंटावरून मिरवणूक 

समर्थ जाधव या दहावीतील विद्यार्थ्याची निकालाची त्याला जशी उत्सुकता होती, तशीच त्याच्या शालेय मित्रांनासुद्धा होती. कारण वर्षभरातील त्याचा अंदाज घेत मित्रांनी तू नापास होणार असेच ठरवून टाकले होते.

Kolhapur News: आयुष्याच्या शैक्षणिक भवितव्याचा पाया रचणाऱ्या दहावीच्या निकालाची उत्सुकता फक्त पाल्याच्या आई बाबांनाच असते असे नव्हे, तर मित्रमंडळींनासुद्धा असते. आपलं लेकरू किती टक्के मार्क काढणार हे त्याच्या आई बाबांपेक्षा त्यांचा मित्र परिवार खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे मित्र परिवारात एखादा चांगल्या गुणांनी पास होत असेल तर त्याची चर्चा होतेच, पण एखादा काठावरील असेल, तर त्याचीही चर्चा होत असते. अर्थात गुण हेच अंतिम साध्य नाही हेसुद्धा लक्षात ठेवणं क्रमप्राप्त आहे. 

भविष्यवाणी करणारे तोंडावर पडले

कोल्हापूर शहरात अशीच एक घटना आज घडली. समर्थ सागर जाधव या दहावीतील विद्यार्थ्याची निकालाची त्याला जशी उत्सुकता होती, तशीच त्याच्या शालेय मित्रांना सुद्धा होती. कारण वर्षभरातील त्याचा अंदाज घेत मित्रांनी तू नापास होणार असेच ठरवून टाकले होते. मात्र, आज जाहीर झालेल्या समर्थने आपण निकालात 'समर्थ' असल्याचे दाखवून देत 51 टक्के गुण मिळवून पास झाला. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याची भविष्यवाणी करणारे तोंडावर पडले. 

गंगावेश परिसरात मित्रांनीच काढली उंटावरून मिरवणूक 

समर्थ पास झाल्याचे त्याच्या मित्रांनी एकच जल्लोष केलाच, पण भावड्याला गुलाला न्हाऊन काढत थेट उंटावरून मिरवणूक काढली. त्यामुळे शंभर नंबरी मार्क घेऊन पास झालेलेसुद्धा उंटावर बसलेल्या भावड्याकडे पाहतच राहिले. त्याची कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात मित्रांनी त्याची उंटावरून मिरवणूक काढत जंगी सेलिब्रेशन केले. समर्थ कोल्हापुरातील एस. एम. लोहिया हायस्कूलमधील विद्यार्थी आहे. मित्रांनी पास होणार नाहीस असे वर्षभर चिडवले, मात्र पास होताच मित्रांनीच उंटावरून मिरवणूक त्याचा 51 नंबरी निकाल यादगार करून टाकला. त्यामुळे कोल्हापुरात प्रत्येक विषय हार्डच का असतो, याची प्रचिती पुन्हा आली. 

दहावीच्या निकालात लातूरची भरारी

दरम्यान, यंदा राज्यातील दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 96.73 टक्के लागला आहे. यावर्षी निकालाचा टक्का चांगलाच घसरल्याचे दिसून आलं आहे. राज्यात 151 विद्यार्थी हे शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यामधील तब्बल 108 विद्यार्थी एकट्या लातूर विभागातील आहेत. लातूर शहरातील केशवराज विद्यालयातील 11 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 टक्के गुण घेतले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9  AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmol Kolhe Shirur Loksbaha Voting : माझं लीड कीती हे मतदार राजा सांगेल : अमोल कोल्हेShirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवादThane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Embed widget