एक्स्प्लोर

Kolhapur Flood: पंचगंगा पात्र का सोडतेय? कारण आलं समोर

कोल्हापूरची पंचगंगा 2019  पात्र सोडून बाहेर आली. निम्मं कोल्हापूर पंचगंगेत सामावलं. हजारो लोक बेघर झाले, शेकडो जनावरं दगावली  दोन आठवडे कोल्हापूर जगापासून तुटलं.

कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur News)  जिल्ह्यात 2019 साली पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातले सर्व नद्या, नाले, ओढे तुडुंब भरले असून हे पाणी सखल भागात साचत असल्याने शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागत आहे. नदीचं पाणी शहरातल्या अनेक भागात घुसले. पंचगंगा नदीनं (Panchganga River) पात्र सोडून शहराकडे धाव घेतली आणि पुढे सगळा हलकल्लोळ माजला. मात्र, पंचगंगा पात्र का सोडतेय? याचं कारण आता समोर आले आहे.

कोल्हापूरची पंचगंगा 2019  पात्र सोडून बाहेर आली. निम्मं कोल्हापूर पंचगंगेत सामावलं. हजारो लोक बेघर झाले, शेकडो जनावरं दगावली  दोन आठवडे कोल्हापूर जगापासून तुटलं. देवापासून भक्तापर्यंत सगळेच ओलीस धरले गेले. पण हे सगळं झालं अतिपावसामुळं? की पंचगंगेच्या मार्गात आलेल्या या महामार्गानं? की माणसानंच तयार केलेल्या धरणानं?  हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

नदीच्या विस्तारणाऱ्या पात्रात भराव

पंचगंगा नदी कोल्हापूर शहराला वळसा घालून  पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने वाहत जाते. त्याच पंचगंगेवरुन उत्तर-दक्षिण असा जाणारा महामार्ग बांधला गेला आहे.प ण तो बांधत असताना नदीच्या विस्तारणाऱ्या पात्रात  भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता नकळतपणे पंचगंगेचं पाणी अडवतो त्यामुळे फुगवटा निर्माण होतोय आणि पुन्हा कोल्हापूर पुरात जात आहे.

प्रदूषीत नद्यांमध्ये कोल्हापुरातील पंचगंगा

 दरम्यान पंचगंगा नदीच्या पाण्यावर लाखो मृत मासे तरंग असल्याचे दिसते. कोल्हापूर शहराच्या नजीक प्रत्येक बंधाऱ्यावर कमी अधिक प्रमाणात असेच चित्र पाहायला मिळते. पंचगंगा इतकी प्रदूषीत झाली असल्याने मासे आपला जीव वाचवण्यासाठी तडफडू लागल्याचे दिसते. या भागातले साखर कारखाने, रासायनिक प्रक्रिया करणारे उद्योग, शहर आणि मोठ्या गावातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडलं जातं. त्याचंच परिणाम या नदीला जलचरांवर झाला असल्याचे बोलले जात आहे.  पंचगंगा नदीची ही अवस्था काही 1- 2 वर्षात झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा प्रदूषण मुद्दा गाजत आहे. साखर कारखानदार असो किंवा छोटे उद्योग करणारे असो, त्यांनी जर ठरवलं तर पंचगंगा प्रदूषण मुक्त होऊ शकते. हे लॉकडाऊनच्या दरम्यान स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पंचगंगा प्रदूषित करण्यास जबाबदार असणाऱ्या घटकांनी विचार करण्याची वेळ आली आहे. शिवाय डोळ्यावर पट्टी बांधून काम करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील याकडे गांभीर्याने पहावं लागणार आहे.

हे ही वाचा :

 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget