एक्स्प्लोर

लोकशाहीतील आजचा काळा दिवस, मोदींची टीका

नवी दिल्लीः काही वर्षांआधी 26 जूनलाच जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आज देशातला सर्वसामान्य माणूस निर्णय घेतो. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीवर जोरदार टीकास्त्र सोडलं.   'मन की बात'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनतेशी संवाद साधला. आणीबाणी घोषीत करण्यात आली तो लोकशाहीसाठी काळा दिवस होता. पण हीच आणीबाणी लोकशाहीच्या शक्तीचं सर्वात मोठं उदाहरण असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं.   लोकशाहितील आजचा काळा दिवस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 26 जून 1975 साली आणीबाणी लागू केली होती. त्याला आज 41 वर्ष पूर्ण होत आहेत. यासंदर्भात 'मन की बात'च्या माध्यमातून टीका करण्याची संधी पंतप्रधानांनी सोडली नाही. आज देशभरात भाजप आणीबाणीचा दिवस काळा दिवस म्हणून पाळत आहे.   'मन की बात' मधील 10 ठळक मुद्देः
  1. शेतकऱ्यांप्रमाणेच भारतीय शास्त्रज्ञ देखील अभिमान वाटेल अशी मेहनत घेत आहेत. नुकताच लाँच केलेला उपग्रह भारतीय तरुणांचे कौशल्य आणि आकांक्षा चिन्हांकित करतो.
  2. 'बेटी बचाव, बेटी पढाओ' अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. महिला सर्वच क्षेत्रात चांगलं काम करत असल्याचं दिसत आहे.
  3. भारताच्या भावना कांथ, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह यांनी इतिहासात पहिल्यांदाच वायू सेनेचं विमान उडवलं. अभिमानास्पद बाब आहे.
  4. 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपल्या आवडत्या भाषेत 'मन की बात' ऐकू शकता.
  5. पाणी हेच आपलं जीवन आहे. पाण्याचा एक-एक थेंब वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  6. निवृत्त कर्मचारी देखील स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांच्या वेतनातील तिसरा हिस्सा देत आहेत. खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे.
  7. लोकशाही आपली खरी शक्ती आहे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं.
  8. देशातील सर्वच भागात चांगला पाऊल होत असल्याचं चित्र आहे. येत्या काळातही मान्सून असाच सक्रिय राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
  9. 'मन की बात' वर खूप कमी वेळा टीका झाली. पण टिका होणं शक्य आहे. कारण आपली लोकशाही पद्धत आहे. तुम्हाला 25-26 जून 1975 आठवत असेल. आजच्याच दिवशी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला.
  10. आणीबाणीच्या काळात भारतीयांचा आवाज दाबला गेला. मात्र आता भारतातील लोक मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

UPI वापरकर्त्यांना मोठा दिलासा! पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सरकारकडून संभ्रम दूर 
UPI वापरकर्त्यांना मोठा दिलासा! पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सरकारकडून संभ्रम दूर 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
भारताच्या प्रकाशानं नेपाळ उजळणार! संकटात सापडलेल्या मित्रदेशाला मदतीचा हात, भारतानं शेजारधर्म पाळला 
भारताच्या प्रकाशानं नेपाळ उजळणार! संकटात सापडलेल्या मित्रदेशाला मदतीचा हात, भारतानं शेजारधर्म पाळला 
भारतावर पुन्हा नवं संकट? तापमानात दोन ते तीन पटीनं वाढ, हिमालय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
भारतावर पुन्हा नवं संकट? तापमानात दोन ते तीन पटीनं वाढ, हिमालय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget