एक्स्प्लोर

Shravan 2023: नवविवाहिता असाल तर श्रावणात नक्की जा माहेरी; जाणून घ्या याचं कारण

धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हिंदू धर्मात अशी प्रथा आहे की, लग्नानंतर नववधू श्रावणाच्या पहिल्या आठवड्यात तिच्या माहेरी जाते आणि संपूर्ण श्रावण तिथेच राहते.

Shravan 2023: श्रावण अगदी काही दिवसांनर येऊन ठेपला आहे. हिंदू धर्मात श्रावण (Shravan 2023) मासाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात शंकर आणि पार्वतीची पूजा करण्याला अधिक महत्त्व दिलं जातं. आषाढ अमावस्येनंतर यंदा तब्बल 2 महिन्यांचा श्रावण महिना असणार आहे. त्यामुळे या वर्षीच्या श्रावण महिन्यात चार किंवा पाच नव्हे, तर आठ सोमवार असणार आहेत. अधिक मासामुळे यंदा श्रावण महिन्याचा कालावधीही वाढला आहे. यावेळी श्रावण महिन्याची सुरुवात ही 18 जुलै रोजी होणार आहे, तर 14 सप्टेंबरला श्रावण महिन्याचा शेवट होईल. उत्तर भारतात श्रावण महिना आपल्या आधी सुरू होतो. उत्तर भारतात श्रावण महिना 4 जुलैपासून सुरू होणार असून ते 31 ऑगस्ट 2023 रोजी संपेल.

हिंदू धर्माशी निगडीत अनेक प्रथा, परंपरा आणि श्रद्धा आहेत, ज्या आजही पाळल्या जातात. श्रावण महिन्याशी संबंधित चालीरीती पाळल्या जातात. या महिन्यात अविवाहित मुली हाताला मेहंदी लावतात, सोमवारी उपवास करतात, तर विवाहित महिला मेकअप करतात आणि हाताला मेहंदी लावून हिरव्या बांगड्या घालतात.

यापैकी एक नियम आणि प्रथा म्हणजे श्रावण महिन्यात नवविवाहित वधू लग्नानंतर पहिल्या श्रावणात तिच्या माहेरच्या घरी जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, की लग्नानंतर नववधूने श्रावणात माहेरी का जावं? जाणून घेऊया.

श्रावणात नववधू आपल्या माहेरच्या घरी का जाते?

ज्योतिष शास्त्रानुसार लग्नानंतर श्रावणाच्या पहिल्या दिवशी नवविवाहित मुलींनी आपल्या माहेरी जाणं आवश्यक आहे. हे अत्यंत शुभ मानलं जातं. ही परंपरा शतकानुशतके पाळली जात आहे. या परंपरेचे पालन केल्याने सासू-सासरे यांच्याशी चांगले नाते राहते आणि सलोखा वाढतो, असं मानलं जातं.

नवविवाहित मुली श्रावणाला माहेरी जाण्यामागे हेही एक कारण असतं की, घराचं नशीब मुलीशी जोडलेलं असतं. अशा परिस्थितीत मुली जेव्हा श्रावण महिन्यात माहेरी येतात तेव्हा त्यांच्या घराचे नशीब उघडते. यामुळे कौटुंबिक जीवनात आनंद वाढतो आणि सुख-समृद्धी येते, त्यामुळे सासर आणि माहेरची परिस्थितीही चांगली राहते.

हिंदू धर्मात मुलींना घरासाठी खूप शुभ मानलं जातं आणि त्यांना घरची लक्ष्मी म्हटलं जातं. लग्नानंतर जेव्हा मुली सासरी जातात तेव्हा माहेरच्या घरी दुःखाचं वातावरण असतं. दुसरीकडे लग्नानंतर श्रावणात मुलगी माहेरी आल्यावर घरात पुन्हा आनंदाचं वातावरण असतं.

ज्योतिष शास्त्रानुसार लग्नानंतर पहिला श्रावण माहेरी घालवल्याने वैवाहिक जीवन सुखी होतं आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढतं. घरात राहून या काळात नवविवाहित मुलीने भगवान शंकर आणि गौरीती पूजा करावी आणि व्रत ठेवावं.

हेही वाचा:

GK: निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्यांना लाभतं जास्त आयुष्य; 'इतकी' वर्षं जगतो माणूस, संशोधनातून उघड!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025Anjali Damania on AgriBegri : अंजली दमानियांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहचू दिली नसल्याचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
Donkey Route : 'अमेरिकेत गेल्यावर आयुष्य बदलेल' कॅनडातून सर्वाधिक भारतीयांचीच अमेरिकेत डंकी मार्गाने घुसखोरी कशी केली जाते? किती हजार डाॅलर्सची मागणी केली जाते??
'अमेरिकेत गेल्यावर आयुष्य बदलेल' कॅनडातून सर्वाधिक भारतीयांचीच अमेरिकेत डंकी मार्गाने घुसखोरी कशी केली जाते? किती हजार डाॅलर्सची मागणी केली जाते??
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.