एक्स्प्लोर

पहलगाम हल्ल्यामुळं काश्मीर खोऱ्याची अर्थव्यवस्था ढासळणार, कोट्यावधी रुपयांना बसणार फटका, पर्यटक फिरवणार पाठ?

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, उन्हाळ्यात काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न पाहणारे हजारो पर्यटक आता त्यांचे प्रवासाचे नियोजन रद्द करत आहेत.

Pahalgam Terror Attack :  जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, उन्हाळ्यात काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न पाहणारे हजारो पर्यटक आता त्यांचे प्रवासाचे नियोजन रद्द करत आहेत. या हल्ल्यानंतर खोऱ्यातील सुरक्षेची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. काश्मीरचे बुकिंग झपाट्याने रद्द होत आहे. श्रीनगर आणि गुलमर्गला जाणारे सुमारे 30 ते 40 टक्के पर्यटक आता त्यांच्या ठिकाणात बदल करण्याची मागणी करत असल्याची माहिती देशांतर्गत टूर ऑपरेटर्सने दिली आहे.

टूर ऑपरेटर्सच्या म्हणण्यानुसार, काश्मीर ट्रिप रद्द करण्याच्या विनंत्या केवळ 24 तासांत सुमारे 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. लोकांमध्ये भीती इतकी आहे की ते आता हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणांकडे आपण जावे. काश्मीरचे बुकिंग वेगाने रद्द केले जात आहे. श्रीनगर आणि गुलमर्गला जाणारे सुमारे 30-40 टक्के पर्यटक आता त्यांचे गंतव्यस्थान बदलण्याची मागणी करत आहेत. ही दिलासादायक बाब आहे की यावेळी एअरलाइन्स आणि हॉटेल्स पूर्ण परतावा देत आहेत, ज्यामुळे लोकांना प्रवास पुढे ढकलण्यात किंवा गंतव्यस्थान बदलण्यात फारसा त्रास होत नाही.

कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटन उच्च शिखरावर 

गेल्या काही वर्षांत, कलम 370 रद्द केल्यानंतर आणि कोविड नंतरच्या कालावधीनंतर काश्मीर पर्यटनाने जबरदस्त पुनरागमन केले आहे. 2024 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये 2.35 कोटी पर्यटक आले होते, जे गेल्या वर्षीपेक्षा जास्त होते. हॉटेल्स, हाऊसबोट्स आणि गेस्ट हाऊसेस पूर्णपणे बुक करण्यात आले होते. एप्रिल ते मे दरम्यान श्रीनगरसाठी फ्लाइट बुकिंगमध्ये 50-100 टक्के वाढ झाली. पण आता संपूर्ण पर्यटन क्षेत्रच डबघाईला येत असल्याचे दिसून येत आहे.

 हिवाळी हंगामावर परिणाम होणार

सध्या उन्हाळ्यात कमी परदेशी पर्यटक येतात, पण या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिवाळी हंगामावर (ऑक्टोबर ते मार्च) नक्कीच परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. परदेशी पर्यटक सामान्यतः अधिक सावध असतात आणि अशा घटना त्यांना प्रवास करण्यापासून परावृत्त करू शकतात.

श्रीनगरहून अतिरिक्त उड्डाणे चालवण्याच्या सूचना

परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. विमान वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना श्रीनगरहून अतिरिक्त उड्डाणे चालवण्यास सांगितले आहे. कोणत्याही पर्यटकाकडून रद्दीकरण शुल्क आकारू नये. दिल्ली आणि मुंबईसाठी चार विशेष उड्डाणे चालवली जात आहेत आणि आवश्यक असल्यास आणखी उड्डाणे स्टँडबायवर असतील. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमान कंपन्यांची बैठक घेऊन तिकीट दर वाढवू नयेत आणि प्रवाशांवर अतिरिक्त बोजा पडू नये, अशा कडक सूचना दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था, राज्य सरकार करणार खर्च, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!

व्हिडीओ

Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
Sanjay Raut: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात, प्रफुल पटेल शाह सांगतात तेच बोलतात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही: संजय राऊत
प्रफुल पटेल अमित शाहांना हवं तेच बोलतात, राष्ट्रवादी काँग्रेसचा कंट्रोल अमित शाहांकडे: संजय राऊत
Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Embed widget