एक्स्प्लोर

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक, सुरक्षारक्षक आणि स्थानिकांमध्ये चकमक

Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचाराचे सत्र अजूनही सुरुच आहे. सुरक्षारक्षक आणि स्थानिक लोकांमध्ये चकमक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Manipur Violence: मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराचं (Violence) सत्र सुरु असलेल्या मणिपूरमध्ये (Manipur) शांतता काही केल्या निर्माण होत नाही. गुरुवार (03 ऑगस्ट) रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील परिस्थिती अजूनही तणावपूर्वकच आहे. तर गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यामध्ये गोळीबार आणि बेशिस्त जमावाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राज्याच्या कौत्रुक, हरोथेल आणि सेंजम चिरांग या भागात झालेल्या गोळीबारामध्ये एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. राज्यातील हिंसाचाराच्या या घटना ताज्या असतानाच काही वेळा पूर्वी मणिपूरमधील जातीय हिंसाचारामध्ये मारल्या गेलेल्या कुकी आणि मेतई लोकांचा सामूहिक दफनविधी थांबवण्यात आला होता. 

सुरक्षा रक्षकांना थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरले लोक

राज्यामध्ये गुरुवारी अनेक ठिकाणी अत्यंत तणावपूर्वक स्थिती होती. विष्णुपूरमध्ये तर जवळपास 600 लोकं सुरक्षारक्षकांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात झालेल्या या जमावामुळे पोलिसांना कठोर कारवाई करावी लागली. यामध्ये 25 जणं जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या संतप्त जमावाने अनेक ठिकाणी हल्ला केला असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे देखील जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच संवेदनशील परिसरामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी सुरक्षा बल देखील तैनात करण्यात आले आहेत. 

हजारो लोक पोलिसांच्या ताब्यात

वृत्तानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एकूण 129 पोलीस चौकी उभारण्यात आलेल्या आहेत. तसेच आतापर्यंत पोलिसांनी कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल सुमारे  1,047 लोकांना ताब्यात घेतले आहे. सर्वसामान्य जनतेला अफवांवर विश्वास ठेवू नका आणि इंटरनेटवर पसरवल्या जाणाऱ्या बनावट व्हिडिओंपासून सावध राहण्याचा इशारा पोलिसांना नागरिकांना केला आहे. तसेच लोकांनी लुटलेली  शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके पोलिसांना परत करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.  

मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. यावर ससंदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील घमासान सुरु आहे. तर विरोधी पक्षाकडून याच मुद्द्यावर अविश्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तर या प्रस्तावावर संसदेत 8 आणि 9 ऑगस्ट रोजी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच मुद्द्यावर 10 ऑगस्ट रोजी संसदेत भाष्य करणार आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची एकजूट असलेल्या इंडियाचे शिष्टमंडळ देखील मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तिथे जाऊन मणिपूरमधील परिस्थिती आढावा घेतला. 

हेही वाचा : 

No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावर 8 आणि 9 ऑगस्टला चर्चा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट रोजी संसदेत देणार उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget