एक्स्प्लोर

Corona Deaths : कोरोनामुळे भारतात 47 लाख रुग्णांचा मृत्यू झाल्याचा WHO चा दावा, या कारणांमुळे रिपोर्टवर उपस्थित होतायत प्रश्न

Corona Deaths In India : एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी WHO च्या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, भारताकडे कोरोना रुग्णांची आणि मृत्यूंची योग्य आकडेवारी आहे.

Coronavirus Deaths In India : कोरोना विषाणूमुळे भारतात 47 लाख रुग्णांचा मृत्यू झाल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. WHOने दिलेला हा अहवाल केंद्र सरकारने फेटाळला आहे. WHOने गुरुवारी जारी केलेल्या अगवाला म्हटलं आहे की, जानेवारी 2022 पासून डिसेंबर 2021 पर्यंत भारतात सुमारे  47 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा आकडा भारतातील मूळ आकडेवारीपेक्षा 10 पटीने जास्त आहे.

WHOच्या आकडेवारीवर का उपस्थित होत आहेत प्रश्न?
देशातील आरोग्य तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणार्‍या 'मॉडेलिंग' पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. देशातील आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे की, WHOने प्रत्येकासाठी समान धोरण स्वीकारले आहे, हे योग्य नाही.

आयसीएमआर (ICMR) म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक (आयसीएमआर) बलराम भार्गव, नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया आरोग्य तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेचा अहवालात फेटाळून लावला आहे. त्यांन म्हटलं आहे की, भारताने जागतिक पातळीवर योग्य प्रकारे कोरोनाची आकेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे WHOने जारी केलेल्या आकडेवारीशी भारत सहमत नाही.

गुलेरिया यांनी अहवालावर आक्षेप नोंदवला
नीति आयओगचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले की, 'भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यू योग्य आकडेवारी उपलब्ध असताना केवळ मॉडेलिंगच्या अंदाजावर आकडेवारी जाहिर करणे हे चुकीचं आहे. पॉल यांनी पुढे म्हढलं आहे की, 'दुर्दैवाने आम्ही वारंवार पत्रव्यवहार आणि मंत्र्यांच्या बैठकीनंतरही WHO ने मॉडेलिंगवर आधारित आकडेवारीचा पर्याय निवडला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget