एक्स्प्लोर

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले यावर शंका, फारुक अब्दुल्ला यांचं संतापजनक वक्तव्य

पाकिस्तानवर हल्ला करुन आम्ही 300 दहशतवादी मारल्याचं सांगितलं जात आहे. काहीजण 500 दहशतवादी मारले गेल्याचा दावा करत आहेत. मात्र आम्ही किती धाडसी आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि यासाठी ते काहीही करु शकतात, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाली यावर शंका असल्याचं संतापजनक वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केलं आहे.

बालाकोट हवाई हल्ल्यावर बोलताना अब्दुल्ला यांनी म्हटलं की, मोदी सरकार सर्व बाजूने अपयशी ठरलं आहेत, अनेक खासदारांचं तसं मत आहे. तसेच मोदी सरकारकडे साडेचार वर्षात काय काम केलं हे दाखवण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे मुळ मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी मोदी सरकार युद्ध सदृष परिस्थिती निर्माण करत आहे, असा आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला.

आजवर छत्तीसगडमध्ये किती भारतीय जवान शहीद झाले, त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाऊन त्यांना कधी श्रद्धांजली वाहिली का? त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवली का? त्याठिकाणी शहीद होणाऱ्या शहीदांबाबत मोदी कधी बोलले का? पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. मात्र मला शंका आहे की खरंच पुलवाला हल्ल्यात 40 जवान शहीद झाले का? असं लाजिरवाणं वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केलं.

पाकिस्तानवर हल्ला करुन आम्ही 300 दहशतवादी मारल्याचं सांगितलं जात आहे. काहीजण 500 दहशतवादी मारले गेल्याचा दावा करत आहेत. मात्र आम्ही किती धाडसी आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि यासाठी ते काहीही करु शकतात, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं. ही निवडणूक भारताच्या बचावासाठी आहे. केवळ जम्मू काश्मीरला वाचवण्यासाठी नाही. आपल्या धर्म स्वातंत्र्याचं रक्षण करायला हवं, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget