= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निवडणुकांमुळे केंद्राने कृषी कायदे मागे घेतले; एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुका किंवा नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला आलेले अपयश ह्या मुळे केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हा विजय विरोधी पक्षाचा नसून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा, अण्णा हजारेंची प्रतिक्रिया शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेतल्याची बातमी ऐकली याचा आनंद झाला असून समाधान वाटल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. हा विजय विरोधी पक्षाचा नसून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आहे आणि देशाला आंदोलन करून यश मिळवण्याचा इतिहास असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हणलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द केल्याच्या घोषणेबानंतर राज्याच्या विविध घटकातून प्रतिक्रिया येत आहेत. अण्णा हजरे यांनी प्रतिक्रिया देत असताना कृषी प्रधान भारत देशामध्ये शेतकऱ्यांना जे उत्पन्न मिळत त्यासाठी उत्पन्नावर आधारित भाव मिळाला पाहिजे अशी मागणी देखील केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अतिशय दुःखाने हे कायदे मागे घेतले- चंद्रकांत पाटील सुख आणि समृद्धी आणणारे कायदे खूप दुःखाने मागे घ्यावे लागले
पर्याय नाही म्हणून नरेंद्र मोदी यांना हे कायदे मागे घ्यावे लागले
सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे कायदे मान्य होते, मात्र काही गटाला हे कायदे मान्य नव्हते
त्यामुळे अतिशय दुःखाने हे कायदे मागे घेतले- चंद्रकांत पाटील
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ- प्रकाश आंबेडकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र हे कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ आहे. दुसरे असे की याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांची याचिका आहे. आमची विनंती आहे की 'कृषी' हा विषय केंद्राचा आहे की राज्याचा आहे या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. योग्य निर्णयाबद्दल मा. पंतप्रधान महोदयांचे आभार. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे अभिनंदन. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे."
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शेतकरी महत्वाचा आहे त्यामुळं हा निर्णय मागे घेतला- प्रवीण दरेकर जनता ही सर्वश्रष्ठ आहे हे मानून शेतकरी हिताचे निर्णय असताना तो निर्णय मागे घेतला. आपल्या तपस्येत कमी पडल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. दर वर्षी मोदीजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतात. पण शेतकरी महत्वाचा आहे त्यामुळं हा निर्णय मागे घेतला आहे. लोकांना आभार मानायलाही कमीपणा वाटत आहे.- प्रवीण दरेकर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi UNCUT on Farm Laws :अखेर ते तीन कृषी कायदे मागे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Farm Laws Repeal : आगामी निवडणुकीत परावभवाच्या भीतीने कृषी कायदे मागे घेतले : Nawab Malik = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधानांच्या घोषणेवर रघुनाथदादा पाटील यांची प्रतिक्रिया ABP Majha = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Raju Shetty यांची PM Modi यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया: "..तर निवडणूक जिंकता येणार नाही याची जाणीव झाल्यानेच हा निर्णय" ABP Majha = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधानांनी आधीच निर्णय घेतला असता तर अडीचशे शेतकऱ्यांचा बळी गेला नसता, शेकाप आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया शेतकरी आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचे रक्त सांडले त्याचा हा विजय आहे.....संघटितपणे सातत्याने संघर्ष केल्यास विजय मिळतो....पंतप्रधानांनी आधीच निर्णय घेतला असता तर अडीचशे शेतकऱ्यांचा बळी गेला नसता... शेकाप आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मोदी यांनी हाच निर्णय 26 जानेवारी रोजी घेतला असता तर अधिक आनंद झाला असता- राजू शेट्टी देर आये दुरुस्त आये..पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो
मोदी यांनी हाच निर्णय 26 जानेवारी रोजी घेतला असता तर अधिक आनंद झाला असता
किमान शेतकऱ्यांचे जीव तरी या आंदोलनात गेले नसते
गांधीजींनी दिलेल्या अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केलं म्हणून यश
शेतकरी एकजूट राहिल्यानंतर काय करू शकतो याचं उदाहरण
- राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कायदे रद्द झाले हा शेतकऱ्यांचा काही प्रमाणात विजय- अजित नवले कायदे रद्द झाले हा शेतकऱ्यांचा काही प्रमाणात विजय आहेच पण यासोबतच आधार भावाचे सरंक्षण मिळावे यासाठी केंद्रीय कायदा करावा ही देखील त्यांची मागणी असून त्याचीही मोदींनी लवकरात लवकर घोषणा करावी - अजित नवले, किसान सभा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कायदे रद्द झाले हा शेतकऱ्यांचा काही प्रमाणात विजय- अजित नवले कायदे रद्द झाले हा शेतकऱ्यांचा काही प्रमाणात विजय आहेच पण यासोबतच आधार भावाचे सरंक्षण मिळावे यासाठी केंद्रीय कायदा करावा ही देखील त्यांची मागणी असून त्याचीही मोदींनी लवकरात लवकर घोषणा करावी - अजित नवले, किसान सभा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यूपी निवडणुकीत पराभव होऊ नये म्हणून निर्णय- छगन भुजबळ देर आये दुरुस्त आये. हा राजकीय निर्णय आहे. पोट निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपला सुचले. यूपी निवडणुकीत पराभव होऊ नये म्हणून निर्णय- छगन भुजबळ
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कृषी कायदे रद्द करणे ही बाब दुर्दैवी : काशीकर कृषी कायदे रद्द करणे ही बाब दुर्दैवी आहे.. राजकारण जिंकलं आणि शेतकरी हरले, असंच यावेळी म्हणावं लागेल.. ते दुरदर्शीपणे शेतकरी हिताचे होते..शेतकरी आंदोलनाने शेतकऱ्यांचा घात केला..सर्व राजकीय पक्षांनी मिळून शेतकऱ्यांचा घात केला..या घटनेचा निषेध करतो.. जुजबी सुधारणा करून हे कायदे अमलात आणायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेच्या माजी अध्यक्ष तथा माजी आमदार सरोज काशीकर यांनी व्यक्त केली..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राजकीय तोटा लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला-विजय जावंधिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन ही कृषी कायदे मागे घेतले आहे... आम्ही त्याचा स्वागत करतो... मात्र जर या सोबत किमान हमी किमतींबद्दल त्यांनी निर्णय घेतला असता... तर तो दुधात साखरेसारखे सुवर्णयोग झाला असता असे मत शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केले आहे... देर आये दुरुस्त आहे असं म्हणत राजकीय तोटा लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया जावंधिया यांनी व्यक्त केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मोदींनी त्यांच्या उर्वरित कार्यकाळात शेती क्षेत्रातील मूलभूत सुधारणांकडे लक्ष द्यावे- किशोर तिवारी पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे परत घेतले असून आम्ही त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो अशी प्रतिक्रिया वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.. या तीन कायद्यांमध्ये ज्या सुधारणांचा समावेश होता... त्या सर्व महाराष्ट्रात 2006 पासून करून पाहण्यात आल्या होत्या... मात्र तरीही शेतकऱ्यांच्या स्थितीत कुठलीही सुधारणा झाली नव्हती... त्यामुळे आता मोदींनी त्यांच्या उर्वरित कार्यकाळात शेती क्षेत्रातील मूलभूत सुधारणांकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली आहे... दरम्यान, महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असून राज्य सरकार त्याबद्दल उदासीन आहे.. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी नंतर प्रशासनाने जागेवर बसून पंचनामे केले आहे... त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकत नाहीये... पिक विमा योजनेचा लाभ मिळत नाहीये... महाराष्ट्र सरकारच्या सर्व लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे असून विदर्भ आणि मराठवाडाकडे दुर्लक्ष आहे असा आरोप किशोर तिवारी यांनी स्वतःच्या पक्षाच्या सरकारवर केलाय..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राजकीय भयातून हे काळे कायदे मागे घेतले- खासदार संजय राऊत सरकारची भूमिका आडमुठी होती. लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडले गेले. देशातल्या जनतेचा शेतकऱ्यांना पाठिंबा होता. 13 राज्यातल्या पोट निवडणुकीत पराभव झाला, महागाई यामुळे हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा विजय. राजकीय भयातून हे काळे कायदे मागे घेतले. दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व एकत्र आलो म्हणवून हा विजय झाला- खासदार संजय राऊत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आंदोलन तात्काळ वापस घेतलं जाणार नाही - राकेश टिकैत आंदोलन तात्काळ वापस घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत, ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील. तसेच सरकार MSP सह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्द्यांवर देखील चर्चा करेल- राकेश टिकैत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अन्नदात्यांच्या सत्याग्रहासमोर अहंकाराची मान झुकली- राहुल गांधींची प्रतिक्रिया अन्नदात्यांच्या सत्याग्रहासमोर अहंकाराची मान झुकली- राहुल गांधींची प्रतिक्रिया
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शेतकरी आंदोलनाला मोठं यश PM Narendra Modi Address to Nation Farm Laws : गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जात आहे.