एक्स्प्लोर

नोटबंदी हा दहशतवादी हल्ला, जबाबदार लोकांना शिक्षा व्हावी – राहुल गांधी

मोदी सरकाने 8 नोव्हेंबर 2016 ला घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज 3 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करत टीका केली आहे.

नवी दिल्ली : नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्ला होता असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी निर्णय घेऊन चलनातून 1 हजार आणि 500 रुपयांच्या बंद केल्या. या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. तर, सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही नोटबंदीला एक संकट म्हटले आहे. ज्याने आपली अर्थव्यवस्था रसातळाला गेली. काय म्हणाले राहुल गांधी? "नोटबंदी या दहशतवादी हल्लाला 3 वर्ष पूर्ण झाली, या हल्ल्याने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला. लाखो लोक बेरोजगार झाले, याला जबाबदार असलेल्या लोकांना शिक्षा देणे बाकी आहे", असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. प्रियंका गांधी काय म्हणाल्या? "नोटबंदीच्या निर्णयाला ३ वर्ष पूर्ण झाली. सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी नोटबंदीवरुन केलेले सर्व दावे आता खोटे ठरले आहेत. नोटबंदी हे एक संटक होते, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था कोलमडली. या तुघलकी निर्णयाची जबाबदारी आता कोण घेणार?", असा प्रश्न करत प्रियंका यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल,  हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल, हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
Diwali Holiday: कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, सर्वांना ई-मेल  पाठवला 
कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Bihar Election 2025 : मी लढलो तर राघोपूरमध्ये अमेठी सारखी स्थिती होईल, तेजस्वी यादव यांना राहुल गांधींप्रमाणं दोन जागांवर लढावं लागेल : प्रशांत किशोर
राहुल गांधींचा अमेठीत जसा पराभव झाला तसाच तेजस्वी यादव यांचा राघोपूरमध्ये होईल: प्रशांत किशोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Indrajit Bhalerao Majha Katta: बाबा आमटेंना मृत्यूपर्वी कवी इंद्रजीत यांची कविता आठवली तो क्षण
Indrajit Bhalerao Majha Katta : '...जो लढतो तो शीख असतो!',शरद जोशींच्या सभेतला 'तो' किस्सा
Indrajit Bhalerao Majha Katta : शिक बाबा शिक लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक..
Indrajit Bhalerao Majha Katta : लोकप्रिय कवी इंद्रजीत भालेराव यांच्यासोबत 'माझा कट्टा'
Indrajit Bhalerao Majha Katta : दो जिवाची माय मही.. इंद्रजीत भालेरावांची गाजलेली कविता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल,  हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल, हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
Diwali Holiday: कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, सर्वांना ई-मेल  पाठवला 
कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील 'या' कंपनीचा निर्णय, कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Bihar Election 2025 : मी लढलो तर राघोपूरमध्ये अमेठी सारखी स्थिती होईल, तेजस्वी यादव यांना राहुल गांधींप्रमाणं दोन जागांवर लढावं लागेल : प्रशांत किशोर
राहुल गांधींचा अमेठीत जसा पराभव झाला तसाच तेजस्वी यादव यांचा राघोपूरमध्ये होईल: प्रशांत किशोर
एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच स्वत: तिरडीवर झोपून 'राम नाम सत्य है' म्हणत बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्...
एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच स्वत: तिरडीवर झोपून 'राम नाम सत्य है' म्हणत बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्...
Nobel Prize : डायनामाइटचा विध्वंसक शोध, नंतर 'मृत्यूचा व्यापारी'च बनला मानवतेचा तारणहार; नोबेल पुरस्काराचा इतिहास काय?
डायनामाइटचा विध्वंसक शोध, नंतर 'मृत्यूचा व्यापारी'च बनला मानवतेचा तारणहार; नोबेल पुरस्काराचा इतिहास काय?
Kolhapur Fake Currency Gang: खाकी वर्दीतील सराईतांची लाचखोरी संपता संपेना, आता बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या' सुद्धा कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार निघाला!
खाकी वर्दीतील सराईतांची लाचखोरी संपता संपेना, आता बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या' सुद्धा कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार निघाला!
एक दोन जण मेले तरी चालतील पण कबुतर जगली पाहिजेत म्हणणारे जैन मुनी अहिंसावादी आहेत ना? आता लोढा कुठे आहेत? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते; मनसेचा हल्लाबोल
एक दोन जण मेले तरी चालतील पण कबुतर जगली पाहिजेत म्हणणारे जैन मुनी अहिंसावादी आहेत ना? आता लोढा कुठे आहेत? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते; मनसेचा हल्लाबोल
Embed widget