एक्स्प्लोर
Advertisement
राजौरीत पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर
राजौरी (जम्मू-काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 3 सैनिकांचा खात्मा केला.
जम्मूच्या आरएसपुरा आणि नौशेराजवळील सीमाभागात वारंवार पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात येतो आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात 7 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते आहे.
या गोळीबारानंतर भारतीय सैन्यानंही पाकिस्तानवर आक्रमण केलं. पाकिस्तानच्या 5 ते 6 रेंजर पोस्टला या गोळीबारात उद्ध्वस्त करण्यात भारतीय जवानांना यश आलं. या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर राजौरीतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
पुणे
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets