एक्स्प्लोर

1st September 2022 Important Events : 1 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

1st September 2022 Important Events : सप्टेंबर महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.

1st September 2022 Important Events : सप्टेंबर (September) महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. सप्टेंबर महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 1 सप्टेंबरचं दिनविशेष.

1906 : इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी अटॉर्नीची स्थापना 

बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत 1 सप्टेंबर 1906 रोजी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी अटॉर्नीची स्थापना करण्यात आली. 

1911 : पुण्यात भारत गायन संस्थेची स्थापना

पं. भास्करबुवा बखले यांनी जिज्ञासूंना सहज संगीत शिकता यावे या हेतूने 1 सप्टेंबर 1911 रोजी पुण्यात भारत गायन संस्थेची स्थापन केली. 

1956 : भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना

1956 मध्ये विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे 245 भारतीय तसेच परकीय कंपन्या भारत सरकारने ताब्यात घेऊन त्यांचे राष्ट्रीयीकरण केले . 19 जून 1956 रोजी संसदेत 'एलआयसी' हा कायदा संमत करून वरील कंपन्यांच्या एकत्रीकरणातून 1 सप्टेंबर 1956 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली.

1985 : संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले 

1921 : माधव मंत्री यांचा जन्मदिन

क्रिकेट मैदान गाजवणाऱ्या माधव मंत्री यांचा जन्म 1 सप्टेंबर 1921 रोजी नाशकात झाला. अत्यंत कडक शिस्तीचे क्रिकेटपटू अशी माधव मंत्री यांची ओळख आहे. 

1926 : विजयदन देठा यांचा जन्म

विजयदन देठा हे राजस्थानी लेखक होते. 1 सप्टेंबर 1926 रोजी त्यांचा जन्म झाला. तर 10 नोव्हेंबर 2013 साली त्यांचे निधन झाले. 

1931 : अब्दुल हक अन्सारी यांचा जन्मदिन

अब्दुल हक अन्सारी यांचा 1 सप्टेंबर 1931 मध्ये जन्म झाला. अब्दुल हक अन्सारी हे भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान होते. 3 ऑक्टोबर 2012 साली त्यांचे निधन झाले. 

1949 : पी. ए. संगमा यांचा जन्म

लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा 1 सप्टेंबर 1949 रोजी जन्म झाला. पी. ए. संगमा हे आधी राष्ट्रीय कॉंग्रेसचे व नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य होते. त्यानंतर संगमा यांनी राष्ट्रीय जनता पक्ष नावाचा एक नवाच राजकीय पक्ष स्थापन केला.

1970 : पद्मा लक्ष्मी यांचा जन्म

1 सप्टेंबर 1970 रोजी पद्मा लक्ष्मी यांचा जन्म झाला. त्या भारतीय-अमेरिकन अभिनेत्री असण्यासोबत लेखिकादेखील होत्या. 

1581 : गुरू राम दास यांचे निधन 

गुरू रामदास हे शिखांचे चौथे गुरू होते. 1 सप्टेंबर 1581 रोजी गुरू राम दास यांचे निधन झाले. 

1893 : काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन

न्यायमूर्ती, कायदेपंडीत आणि समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे 1 सप्टेंबर 1893 रोजी निधन झाले. 

2020 : जेर्झी स्काझाकिएल यांचे निधन

1 सप्टेंबर 2020 रोजी जेर्झी स्काझाकिएल यांचे निधन झाले. ते पोलिश स्पीडवे रायडर आणि विश्वविजेते होते.

संबंधित बातम्या

Gauri Pujan 2022 : गौराई माझी लाडाची लाडाची गं... शनिवारी कोणत्या शुभ मुहूर्तावर कराल गौरी आवाहन? पंचागकर्ते मोहन दाते सांगतात...

31st August 2022 Important Events : 31 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 June 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने भाग्याचे दरवाजे उघडणार, अचानक धनलाभ, आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने भाग्याचे दरवाजे उघडणार, अचानक धनलाभ, आजचे राशीभविष्य
सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget