Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 20 Aug 2016 06:53 PM (IST)
1/9
कतरीनापासून वेगळे झाल्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने आपले दु:ख व्यक्त केलं आहे.
2/9
एका मुलाखतीवेळी करीना कपूर-खाननेही कतरीनाला वहीनी म्हणून संबोधलं होतं.
3/9
जानेवारीत कतरीना आणि रणबीरचे ब्रेकअप झाल्यानंतर, रणबीरने पहिल्यांदाच आपलं दु:ख शेअर केलं आहे.
4/9
सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बॉलिवूडची ही जोडी वेगळी झाली.
5/9
दरम्यान, रणबीर आणि कतरीना 'जग्गा जासूस' या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
6/9
एका रिपोर्टनुसार, कतरीना आणि रणबीरच्या ब्रेकअपमुळे या चित्रपटाच्या शूटिंगला वेळ झाला.
7/9
रणबीरच्या मते, त्याच्या आई-वडिलांनंतर कतरीनानेच त्याला अतिशय प्रभावित केलं.
8/9
कतरीनापासून वेगळे झाल्याने अतिशय दु:ख होतं आहे, कारण ती मला नेहमीच प्रेरणा देणारी व्यक्ती असल्याचं त्याने यावेळी सांगितलं.
9/9
रणबीरच्या मते, या दोघांच्या संबंधात पसरवण्यात आलेल्या आफवा, तथ्यहीन रिपोर्ट आणि लोकांचा या दोघांच्या नात्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन यांनी यावर परिणाम झाला.