एक्स्प्लोर

Marriage Rituals : लग्नात वराची बूटं का चोरतात? या विधीशी संबंधित मनोरंजक गोष्टी जाणून घ्या

Marriage Rituals : लग्नाच्या अनेक विधींमध्ये एका विधीची मात्र वधूच्या मेव्हणी आणि इतर नातेवाईक मंडळी आवर्जून वाट पाहतात ते म्हणजे बूटं चोरण्याची पद्धत.

Marriage Rituals : भारतात सध्या सगळीकडे लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्नसराई म्हटलं की लग्न, विधी, परंपरा या गोष्टी अगदी सहज येतात. भारतात वेगवेगळ्या प्रथांमध्ये लग्नाच्या विधी केल्या जातात. यामध्ये काही विधी अशा आहेत ज्या वर्षानुवर्ष अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या आहेत. यामागे काही धार्मिक कारणं आहेत तर काही ट्रेंडिंगनुसार पद्धती फॉलो केल्या जातात. एकूणच लग्नातील प्रत्येक विधीचा नातेवाईक, मित्रमंडळी आनंद घेतात. 

'अशी' असते बूटं चोरण्याची पद्धत   

लग्नाच्या अनेक विधींमध्ये एका विधीची मात्र वधूच्या मेव्हणी आणि इतर नातेवाईक मंडळी आवर्जून वाट पाहतात ते म्हणजे बूटं चोरण्याची पद्धत. लग्नात वधूच्या बहिणीकडे हा विशेष अधिकार दिला जातो आणि वेगवेगळ्या शक्कल लावून वराचे बूट अखेर चोरले जातात. सर्व विधीअंती वराकडून बूट परत  घेण्याचे पैसे मागितले जातात आणि वर स्वखुशीने मागितलेली रक्कम देतोसुद्धा. अशा प्रकारे ही विधी अधिक रंगत जाते आणि आजूबाजूचं वातावरणाची मजा वाढवते. पण तुम्हाला माहीत आहे का लग्नात वराची बूटं का चोरली जातात? यामागे कोणतं धार्मिक कारण आहे? याच संदर्भात आज जाणून घेऊयात.

लग्नात बूटं का चोरतात?

लग्नात चपला चोरण्याच्या या विधीमागे अनेक कारणे दिली जातात. असं म्हटलं जातं की, एखाद्या व्यक्तीचे बूट चोरल्याने त्या व्यक्तीबद्दल अनेक रहस्ये उघड करू शकतात. अशावेळी बूट चोरण्याच्या या विधीबरोबरच वधूची बहीण किंवा मैत्रिणीही आपल्या भावोजींची पर्सनॅलिटी टेस्ट करतात. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की बूट चोरण्याच्या या विधी दरम्यान, दोन कुटुंबांमध्ये संभाषण होते, ज्यामुळे नातं अधिक घट्ट होतं. एकंदरीतच लग्नातील भावनिक वातावरण दूर करून आनंद, गंमती जमतीचा हा विधी असतो.  

खरंतर, चित्रपटातील अनेक गोष्टींचं समाज अनुकरण करत असतो. लग्नात वधूची बूटं चोरण्याच्या विधीच्या मागे कितीही मान्यता असल्या तरी प्रसिद्ध चित्रपट 'हम आपके है कौन' या चित्रपटापासून बूटं चोरण्याचा हा ट्रेंड अधिक वाढत गेला. आज प्रत्येक लग्नात हा विधी अगदी आवर्जून फॉलो केला जातो. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Swapna Shashtra : तुम्ही स्वप्नात स्वतःचे लग्न पाहिले आहे का? याचा अर्थ काहीतरी खास, स्वप्नशास्त्रात म्हटलंय...

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget