एक्स्प्लोर

Salman-Aishwarya Relationship : सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...

Somy Ali On Salman-Aishwarya Relationship :  सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीने अलीकडेच ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याबद्दल कधीच समोर न आलेले किस्से शेअर केले आहेत.

Somy Ali On Salman-Aishwarya Relationship : कधीकाळी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि सलमान खानच्या (Salman Khan) प्रेम प्रकरणाची चांगलीच चर्चा होती. संजय लीला भन्साळी यांच्या 1999 मध्ये आलेल्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सलमान-ऐश्वर्या यांचे प्रेम जुळले होते. मात्र, काही वर्षातच सलमानच्या रागीट स्वभावामुळे आणि ऐश्वर्याला देत असलेल्या वागणुकीमुळे हे नाते तुटले. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीने अलीकडेच ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याबद्दल कधीच समोर न आलेले किस्से शेअर केले आहेत.

सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या रायने अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केले. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर, सलमान खान अजूनही बॅचलर आहे. मात्र, ऐश्वर्यासोबत प्रेम प्रकरण सुरू होण्याआधी सलमान खान हा सोमी अलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

सलमान-ऐश्वर्याचे अफेअर कसे सुरू झाले?

सलमान खान 1991 ते 1999 या दरम्यानच्या काळात सोमी अलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.  या ब्रेकअप नंतर सलमान आणि ऐश्वर्या यांचे अफेअर झाले. 
नुकतंच 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीने ऐश्वर्या आणि सलमानचे नाते कसे फुलले यावर भाष्य केले. तिने सांगितले की 'हम दिल दे चुके सनम'चे शूटिंग सुरू होते आणि तिने सलमानला फोन केला होता पण त्याने तिचा कॉल उचलला नाही.

सोमीने पुढे सांगितले की, "मी सलमानला फोन केला तेव्हा शूटिंग चालू होते पण त्याने फोन उचलला नाही. मग मी संजय लीला भन्साळीला फोन केला आणि ते म्हणाले, 'तो सध्या तुमच्याशी बोलू शकत नाही कारण तो शॉटमध्ये आहे. जर तो एका शॉटमध्ये, तू दिग्दर्शित का करत नाहीस?' माझे हे तर्क ऐकून भन्साळींना काय बोलावे ते समजले नाही.

सलमानच्या जिममध्ये येऊ लागली ऐश्वर्या... 

या मुलाखतीत बोलताना अभिनेत्री सोमी अलीने सांगितले की, ऐश्वर्या राय गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या जिममध्ये येऊ लागली. हे दोघेही तळमजल्यावर राहत होते. सलमान आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी जीममध्ये सुरू झाली का, असे विचारले असता? यावर सोमी म्हणाली, "नाही, 'हम दिल दे चुके सनम'च्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि सलमान प्रेमात पडले होते. माझी बाजू घेणाऱ्या आतील नोकरांकडून मला माहिती मिळत होती. त्यांच्या नात्यात काहीतरी घडतंय हे जाणवू लागले. त्यानंतर आता आपल्याला या नात्यात फार वेळ राहता येणार नसल्याचे वाटले, असेही सोमीने सांगितले. 

ऐश्वर्याने सांगितले होते सलमानच्या ब्रेकअपचे कारण...

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायने याविषयी कधीही भाष्य केले नाही. मात्र, 2002 मध्ये एका मुलाखतीत ऐश्वर्याने सलमानसोबतच्या ब्रेकअपचे कारण सांगितले होते. सलमानच्या सर्वात वाईट काळात ती कशी उभी राहिली आणि त्या बदल्यात त्याच्याकडून कशी अपमानास्पद वागणूक मिळाली, हे तिने सांगितले. जेव्हा ऐश्वर्या कॉल उचलत नव्हती तेव्हा सलमानने तिला त्रास दिला आणि स्वतःला दुखापत करण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व कारणांमुळे एका स्वाभिमानी महिलेप्रमाणे तिने हे नाते संपवले असल्याचे तिने म्हटले होते. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget