एक्स्प्लोर

बिग बॉस फेम आयुषकडून मोठा खुलासा, घराबाहेर पडणार असल्याचं आधीच ठाऊक होतं?

Ayush Sanjeev Reveals Injury and Weight Loss Struggle: आयुष संजीव दुखापतीमुळे आणि तब्येतीच्या समस्येमुळे टास्कमध्ये पूर्ण सहभाग घेऊ शकला नाही.

Ayush Sanjeev Breaks Silence on Exit: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये बऱ्याच अनेपक्षित गोष्टी घडत आहेत.  पाचव्या आठवड्यात  दोन स्पर्धकांना बाहेर पडावं लागलं.  करण सोनावणे आणि आयुष संजीव  यांचा बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला.   आजारी असल्याकारणाने आयुषला टास्कमध्ये जास्त सहभाग घेता आला नाही.  त्यामुळे तो बिग बॉसच्या घरात फारसा दिसला नाही. सुरुवातीला आयुषने बिग बॉसच्या घरात उत्तमरित्या टास्क खेळले.  मात्र, नंतर तब्येतीमुळे त्याला जास्त खेळता आलं नाही.  बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यानं लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं बिग बॉसच्या घरातील बरेच खुलासे केले होते. 

मुलाखतीत आयुष म्हणाला, 'पहिल्या नॉमिनेशनमध्ये मला एवढं वाटलं नव्हतं.  मात्र, शेवटच्या आठवड्यात जेव्हा मला नॉमिनेट करण्यात आलं, तेव्हा मला जाणवायला लागलं होतं. मला असं वाटू लागलं की, काहीतरी करायचं आहे, पण करुच शकत नाही.  मला खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं.  मी टास्क पूर्ण करु शकत नव्हतो, खेळू शकत नव्हतो,  या सगळ्याचा विचार केला की कळतं की आपण आता शोमध्ये दिसत नाहीये.  यामुळे  कदाचित प्रेक्षकांचा कल आपल्या बाजूने राहिला नाही", असं आयुष म्हणाला.

"जनता मला कितीवेळा व्होट करणार ना? मी  पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे ना.. शेवटी काय हा आपल्या नशिबाचा भाग आहे.  बिग बॉसमध्ये जाणं माझ्या  नशिबात होतं.  जे काही तिथे घडलं, ते पण एक नशीब होतं", असं आयुष म्हणाला. "प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक आणि नकाकात्मक दोन्ही बाजू असतात, याचं देखील असंच आहे", असंही आयुष म्हणाला.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ayush Sanjeev Salunke (@ayush.sanjeev_)

बिग बॉसच्या घरात झालेल्या दुखापतीबद्दल आयुष म्हणाला, 'बिग बॉसच्या घरात मला छोटी दुखापत झाली होती. इंटरनल इन्ज्युरी चुकीच्यावेळी उद्भवली. असं काही घडेल, असं मला वाटत नव्हतं.  एक गोष्ट सतत मनाला खात होती.  ती म्हणजे बाकीचे सगळे पुढे जात होते...", असं आयुष म्हणाला. वेट लॉसबाबत आयुष म्हणाला, "मी आजारी नव्हतो. मला घरात असं वाटलं की, माझं वजन कमी झालं नाही. पण माझं साधारण 7-8 किलो वजन कमी झालं. घरी आल्यानंतर मी जेव्हा पूर्वीचे एपिसोड पाहिले, तेव्हा मला जाणवलं की मी खूप आजारी दिसतो आहे",  असं आयुष म्हणाला.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
Kangana Ranaut-Hrithik Roshan : 'तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Embed widget