एक्स्प्लोर

Ashok Chavan on Karnataka Elections: कर्नाटकात डबल इंजिन रुळावरुन घसरलं, नक्की काय म्हणाले अशोक चव्हाण? पाहा...

Karnataka Elections: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चांगलीच मुसंडी मारली आहे. भाजपच्या पराभवानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.

Ashok Chavan on Karnataka Elections: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Elections) भारतीय जनता पक्षाचा (BJP) दारुण पराभव झाल्याचं दिसून येत आहे. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाल्याचं चित्र आता दिसू लागलं आहे. संपूर्ण देशातील आणि राज्यातील भाजप नेत्यांनीही हा पराभव मान्य केला असून विरोधी पक्षाच बसण्याची तयारी दर्शवली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

डबल इंजिन सरकार रुळावरून घसरलं

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे आणि यासाठी कर्नाटकातील (Karnataka) जनतेचे आभार अशोक चव्हाणांनी मानले आहेत. कर्नाटकातील जनतेने डबल इंजिन सरकारला (Double Engine Government) प्रतिसाद दिला नाही, डबल इंजिन रुळावरून घसरलं, असं अशोक चव्हाण म्हणाले. कर्नाटकात स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केलेल्या कामाला यश मिळाल्याचं ते म्हणाले. लोकांच्या प्रश्नांसदर्भात कुठला पक्ष काय बोलतो, कुठला पक्ष काय करतो हे मतदारांना म्हत्त्वाचं वाटतं आणि यात त्यांना स्वारस्य असतं, असे अशोक चव्हाण म्हणाले.

काँग्रेसच्या आगामी योजनांमुळे मतांचा टक्का वाढला

स्वयंपाकाच्या सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांतील रोष आपण पाहिला. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा जाहीरनामा लोकांना आकर्षक वाटल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेसच्या आगामी योजनेत महिलांसाठी पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत. महिलांना राज्य परिवहन विभागाच्या बसमधून, म्हणजेच एसटीमधून विनामुल्य प्रवास करता येईल. महिलांना दर महिन्याला काही पैसे दिले जातील (आर्थिक परिस्थिती पाहून), तर बेरोजगार युवकांना मासिक भत्ता दिला जाईल, काँग्रेसच्या या अशा घोषणांमुळे मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचं दिसतं आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

काँग्रेसला सर्व स्तरातून पाठिंबा

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मतांचा टक्का सर्वाधिक वाढला, भाजपपेक्षा जवळपास दुप्पट जागा आमच्या पक्षास मिळाल्या, असं अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेसला सर्व स्तरावर पाठिंबा मिळाल्याचं दिसून येतं, असेही ते म्हणाले.

धार्मिक मुद्द्यांचं सार्वजनिक भांडवल चुकीचं

भाजपने धार्मिक मुद्दे काढले, पण तरीही जनतेनं धार्मिक मुद्दा फार स्विकारल्याचं दिसत नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले. आम्ही हनुमान चालिसा घरात म्हणतो, पण त्याचं सार्वाजानिक भांडवल करणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले.

महाविकास आघाडीचा योग्य समन्वय झाल्यास महाराष्ट्रातही बाजी

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण आहे. महाविकास आघाडीने योग्य समन्वय साधला तर राज्यातही फायदा होईल, असं मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा:

Belgaum Result: बेळगावात काँग्रेसची मुसंडी, 11 जागांवर विजय, भाजपला सात जागा; जाणून घ्या कोण झालं आमदार

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
Embed widget