एक्स्प्लोर

Maharashtra Board 10th Result : नागपूर जिल्हा विभागात अव्वल, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्के घट; विभागाचा निकाल 97 टक्के

नागपूर विभागाचा निकाल 97 टक्के लागला असून विभागातील सहा जिल्ह्यांपैकी नागपूर जिल्हा अव्वल आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी सुमारे 2 टक्क्यांनी घसरली झाली आहे.

नागपूर: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावीच्या निकालाची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर विभागाचा निकाल 97 टक्के लागला. राज्यात विभाग चौथ्या स्थानावर असून विभागातील निकालात नागपूर जिल्ह्याने 97.93 टक्क्यासह प्रथम स्थान प्राप्त केले. गेल्या वर्षी निकालाचा टक्का 99.84 इतका होता. विशेष म्हणजे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून विभागात 98.18 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

विभागातही मुलीच अव्वल 

बारावीप्रमाणे दहावीतही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत कमी संख्येने बसूनही जास्त टक्केवारीसह उत्तीर्ण झाल्या आहे. यामध्ये यावर्षी 78 हजार 987 मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी 75 हजार 739 मुले उत्तीर्ण झाल्यात. त्यांची टक्केवारी 95.88 इतकी आहे. याशिवाय दहावीची परीक्षा 74 हजार 752 मुलींनी दिली. त्यापैकी 73 हजार 394 मुली उत्तीर्ण झाल्यात. त्याची टक्केवारी 98.18 इतकी आहे.

फेरपरीक्षेत 82 टक्के उत्तीर्ण

दहावीच्या निकालात यंदा फेरपरीक्षार्थीच्या निकालाच्या टक्केवारीतही वाढ झालेली आहे. विभागात 82.01 टक्के फेरपरीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी दहावीच्या परीक्षा 3 हजार 441 विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी 2 हजार 415 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

     विभागनिहाल निकाल

नागपूर 97.93
भंडारा 97.26
गोंदिया 97.07
वर्धा 96.24
चंद्रपूर 95.97
गडचिरोली 95.62

गेल्यावर्षी वर्धा जिल्हा होता प्रथम स्थानावर

दहावीच्या परीक्षेत 1 लाख 55 हजार 360 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 53 हजार 739 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 49 हजार 133 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये सर्वाधिक नागपूर जिल्ह्याने 97.93 टक्क्यासह प्रथम स्थान प्राप्त केले. दुसऱ्या स्थानावर भंडारा जिल्ह्याने 97.26 टक्के तर तिसऱ्या स्थानावर 97.07 टक्क्यासह गोंदिया जिल्हा आहे. गेल्यावर्षी वर्धा जिल्हा प्रथम स्थानावर होता. 

पुरवणी परीक्षा कधी?

बारावीचा पुरवणी परीक्षा ही 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. तर दहावीमध्ये अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही 27 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे.या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. 

100 टक्के गुण मिळवणाऱ्यामध्ये नागपूर विभागाचा एकही विद्यार्थी नाही

100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नागपूर विभागाच्या एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही. मात्र  लातूर विभागात तब्बल 70 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहे. तर औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागात 18-18 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहे. यानंतर आमरावती विभागात 8 विद्यार्थ्यांनी, पुणे विभागात 8 विद्यार्थ्यांनी, तर मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात प्रत्येकी एका विद्यार्थ्याने 100 टक्के गुण मिळविले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra ssc result 2022 declared : दहावीचा निकाल 96.94 टक्के! कोकण विभागाची बाजी, जाणून घ्या विभागनिहाय निकाल

SSC Result 2022 : 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 29 शाळांचा निकाल शून्य टक्के, दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
UPSC CAPF Exam Success Story: चहा विकून आईवडिलांनी शिक्षण दिलं, लेकानं कष्टाचं सार्थक केलं; CAPF मध्ये 236वा रँक मिळवत अंकितची यशाला गवसणी
आईवडिलांनी चहा विकून शिक्षण दिलं; लेकानं पालकांच्या कष्टाचं सार्थक केलं; CAPF मध्ये 236वा रँक मिळवत अंकितची यशाला गवसणी
Maharashtra Residential Schools:नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
 MPSC पेपरफुटी प्रकरण! अमरावतीत हजारो विद्यार्थ्याचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
 MPSC पेपरफुटी प्रकरण! अमरावतीत हजारो विद्यार्थ्याचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Embed widget