एक्स्प्लोर

Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या

Patanjali: पतंजली आयुर्वेद स्वत:ला केवळ व्यवसाय नव्हे तर पारदर्शक आणि स्वदेशी मिशन सांगतं. कंपनीच्या दाव्यानुसार त्यांचं ध्येय किफायतशीर, गुणवत्तापूर्ण उत्पादन देणे, शेतकऱ्यांना लाभ पोहोचवणे आहे.

Patanjali Ayurveda: भारतीय बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचा दावा पतंजली आयुर्वेदनं केला आहे.ज्यावेळी अधिक कंपन्या नफा आणि बाजारातील भागीदारीच्या शर्यतीत आहेत. त्यावेळी पतंजलीनं स्वत: ला एक मिशनप्रमाणे पुढं आणल्याचं म्हटलंय. कंपनीच्या मते त्यांचा प्रमुख उद्देश केवळ व्यापार किंवा व्यवसाय करणं नसून पूर्ण पारदर्शकपणे आणि समर्पणासह देशहित साधने हा आहे. 

व्यापारात नैतिकता आणि राष्ट्रीयत्व असावं: रामदेव

पतंजलीनं म्हटलं की, कंपनीचे संस्थापक योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या मते व्यापारात नैतिकता आणि राष्ट्रवाद आवश्यक आहे. पारदर्शक मिशन द्वारे कंपनीनं हे निश्चित केलंय की ग्राहकांना हे कळावं की ते काय वापरत आहेत. उत्पदानांची गुणवत्ता ते किंमत ठरवण्यापर्यंत पंतजलीनं बहूराष्ट्रीय कंपन्यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान दिलं आहे. सामान्य भारतीयांना किफायतशीर पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.  

स्वदेशीला केंद्रबिंदू मानून काम  

पतंजलीच्या कामाचा केंद्रबिंदू स्वदेशी आहे. कंपनीच्या मते जेव्हा देशात बनवलेल्या वस्तूंचा उपयोग वाढतो तेव्हा थेट फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होता. पतंजली आपला कच्चा माल थेट भारतीय शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यावर जोर देते. यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळतं. कंपनीच्या आणखी एका दाव्यानुसार व्यापारातून होणाऱ्या लाभाचा एक मोठा वाटा संपत्ती निर्माण करण्याऐवजी धर्मादाय, शिक्षण, गौसेवा आणि योग प्रचार प्रसारासाठी लावला जातो.  

अंतिम ध्येय समृद्ध आणि निरोगी भारत

पतंजलीनं म्हटलं की संशोधन क्षेत्रात देखील कंपनीनं हरिद्वारमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ज्यातून आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाच्या मानकांवर सिद्ध करता यावं. टीकेनंतरही पतंजलीनं त्यांचं अंतिम ध्येय समृद्ध आणि निरोगी भारत असल्याचं म्हटलंय. पंतजलीचं हे मॉडेल कॉर्पोरेट विश्वासाठी एक केस स्टडी आहे. ज्यातून हे दिसून येतं की कशा प्रकारे अध्यात्मिक मूल्य आणि राष्ट्रीयत्वाला सोबत यशस्वी ब्रँड निर्माण केला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

फक्त पाचच मिनीटांची गुगल मीट, 80 भारतीय कामगारांना अचानक टाकलं काढून, अमेरिकेच्या कंपनीविरोधात संताप 
फक्त पाचच मिनीटांची गुगल मीट, 80 भारतीय कामगारांना अचानक टाकलं काढून, अमेरिकेच्या कंपनीविरोधात संताप 
UPI  पेमेंट शुल्काबाबत मोठा निर्णय! दरवर्षी सरकारला किती हजार कोटींचा फायदा मिळणार? आकडेवारी समोर
UPI  पेमेंट शुल्काबाबत मोठा निर्णय! दरवर्षी सरकारला किती हजार कोटींचा फायदा मिळणार? आकडेवारी समोर
Tata Group: टाटा सन्समधील एन. चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला नोएल टाटा यांचा विरोध, नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा, टाटा ग्रुपमध्ये नेमकं काय घडतंय?
टाटा सन्सच्या चेअरमनपदी एन.चंद्रशेखरन यांची नियुक्ती,नोएल टाटांचा आक्षेप, टाटा ग्रुपमध्ये काय घडतंय?  
प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ! लहान मुलांसाठी इंडिगो विमान प्रवास महागला, वेगळी सीट नाही तरीही 3 हजार द्यावे लागणार
प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ! लहान मुलांसाठी इंडिगो विमान प्रवास महागला, वेगळी सीट नाही तरीही 3 हजार द्यावे लागणार

व्हिडीओ

Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Embed widget