एक्स्प्लोर

Indian Share Market : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! भारत इक्विटी बाजारांमध्ये पाचव्या स्थानावर

World's Top Equity Market : भारतीय गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजार इक्विटी बाजारांमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

Indian Market 5th Place in World's Top Equity Market : भारतीय गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजार जागतिक इक्विटी बाजारांमध्ये (World's Top Equity Market) पुन्हा पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अदानी समूहाच्या शेअर्सच्या विक्रीमुळे फ्रान्सने भारताला इक्विटी बाजारात काही काळासाठी मागे टाकलं होतं. पण आता अदानी शेअर्सची बाजारातील परिस्थिती सुधारताना दिसत आहेत. त्यामुळे भारताने फ्रान्सला मागे टाकत पुन्हा एकदा पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे.

भारतीय शेअर बाजार इक्विटी बाजारांमध्ये पाचव्या स्थानावर

भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) इक्विटी बाजारांमध्ये (Equity Market) पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय बाजार भांडवल मूल्य (India’s Market Capitalization) शुक्रवारी 3.15 ट्रिलियन डॉलर इतके होते. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बाजाराचे भांडवल मूल्यामध्ये भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. त्यानंतर भारताच्या मागे फ्रान्स सहाव्या स्थानावर आहे. यानंतर ब्रिटन बाजार भांडवल मूल्य  सातव्या स्थानावर आहे. 

मात्र, एकूण भांडवल मूल्य 6 टक्क्यांनी कमीच

दरम्यान, अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीनंतरही पुन्हा एकदा अदानी समुहाने बाजारात घोडदौड सुरु केल्याने भारत पाचव्या स्थानावर आहे. अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजार इक्विटी बाजारात घसरण झाली होती, तरी याचा जागतिक बाजारातील भारताच्या इक्विटीमध्ये विशेष परिणाम झालेला दिसत नाही. मात्र 24 जानेवारी आधी भारतीय बाजाराचे एकूण भांडवल मूल्यापेक्षा आताचं बाजार मूल्यापेक्षा सहा टक्क्यांनी कमी आहे.

अदानी समुहाच्या शेअर्सच्या विक्रीचा परिणाम

गेल्या काही दिवसांमध्ये अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. पण, अदानी समुहाच्या प्रयत्नामुळे अदानी कंपन्यांना बाजारात पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. याचा भारतीय शेअर बाजारासह जागतिक शेअर बाजारावरही परिणाम दिसून आला. 24 जानेवारीपासून अदानी समुहाच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु झाली. सध्याचं भारतीय बाजार भांडवल मूल्यापेक्षा 24 जानेवारी आधी भारतीय बाजाराचे एकूण भांडवल मूल्याहून अद्यापही सहा टक्क्यांनी कमी आहे. मात्र, आपण जागतिक इक्विटी बाजारात पाचव्या स्थानावर कायम आहोत.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बाजारातील व्यवहार वाढवण्यासाठी दक्षिण आशियाई देशांचा मोठा वाटा आहे. यासाठी भारताला दक्षिण आशियाई देशांच्या बाजाराचा फायदा झाला आहे. मागील दोन वर्षातील दक्षिण आशियाई देशांची भारतीय बाजारात गुंतवणूक वाढली आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत भारत हा जगातील टॉप-5 अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचला आहे. त्यानंतर भारत टॉप-5 इक्विटी बाजारांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर होता. पण त्यानंतर भारतीय बाजारातील उलाढालीमुळे फ्रान्स पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता. पण फ्रान्सचा हा आनंद फार काळ टिकू शकलेला नाही. कारण आता पुन्हा एकदा भारताने इक्विटी बाजारात आपलं पाचवं स्थान कायम मिळवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget