एक्स्प्लोर

पतंजलीचं मिशन 2027 : भारत या पाच क्रांतीमधून आत्मनिर्भरतेची नवी ऊंची गाठणार

Patanjali : पतंजली आयुर्वेद स्वदेशी उत्पाद, राष्ट्रवाद, आयुर्वेद आणि योग मार्फत आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारत आहे. 'मेक इन इंडिया' ला प्रोत्साहन.

पतंजलीचा आयुर्वेदाचा दीर्घकालीन दृष्टिकोन केवळ आरोग्य आणि कल्याणावर केंद्रित नाही, तर तो देशाच्या मोठ्या विकास ध्येयांशीही जोडलेला आहे, असा  दावा पतंजलीचा आहे. पतंजलीनं राष्ट्रवाद, आयुर्वेद आणि योगाला आपला आधार मानून एक स्वस्थ समाज आणि मजबूत देश बनवण्याचा संकल्प केला आहे. भारताला आयुर्वेदाच्या विकासासाठी आदर्श स्थान बनवणे आणि जगासाठी एक मॉडेल सादर करणे, हे पतंजलीचे ध्येय स्पष्ट आहे. पतंजलीच्या दाव्यानुसार, हा दृष्टिकोन 'आत्मनिर्भर भारत' सारख्या सरकारी योजनांशी थेट जुळतो, जिथे स्थानिक उत्पादन आणि नैसर्गिक उपचारांना प्रोत्साहन दिले जात आहे. 

ग्रामीण सक्षमीकरणावर जोर देणाऱ्या योजना- पतंजली

''कंपनीच्या योजना ग्रामीण सक्षमीकरणावर जोर देतात. कंपनी स्थानिक शेतकरी आणि औषधी वनस्पती उत्पादकांना पाठिंबा देऊन सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे. यामुळे केवळ ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत नाही, तर पर्यावरण संरक्षणही होत आहे, असा पतंजलीचा दावा आहे, उदाहरणार्थ, पतंजलीच्या उत्पादनांसाठी कच्चा माल स्थानिक पातळीवर खरेदी केला जातो, जो 'मेक इन इंडिया' अभियानाला बळ देतो. कंपनीच्या नवीन उत्पादन श्रेणींमध्ये आरोग्य पूरक, सेंद्रिय अन्न आणि हर्बल औषधे यांचा समावेश आहे, जी आरोग्य संरक्षणाच्या राष्ट्रीय ध्येयांना पूर्ण करतात. महामारीनंतर आरोग्य जागरूकता वाढली आहे आणि पतंजली योग आणि आयुर्वेदच्या माध्यमातून नैसर्गिक उपचारांना प्रोत्साहन देऊन लोकांना रोगांपासून वाचवण्याचे काम करत आहे.''

पतंजलीने सांगितलं की, ''स्वामी रामदेव यांचा दृष्टिकोन पाच क्रांतींवर आधारित आहे, जे भारताला जागतिक स्तरावर मजबूत करतील. या क्रांती भारतीय मूल्यांना, जसे की सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक नेतृत्वाला जागतिक मंचावर घेऊन जातील.''

पहिली- योग क्रांती, यापूर्वीच यशस्वी झाली आहे, जी जगभर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना प्रोत्साहन देत आहे.

दुसरी- पंचकर्म क्रांती, आयुर्वेदिक डिटॉक्सिफिकेशनवर लक्ष केंद्रित करेल, जे अनहेल्दी जीवनशैलीशी लढण्यास मदत करेल.

तिसरी- शिक्षण क्रांती, वेदांना आणि सनातन धर्माला आधुनिक ज्ञानाशी जोडून 5 लाख शाळांना भारतीय शिक्षण बोर्डाशी जोडेल.

चौथी- आरोग्य क्रांती, 5,000 हून अधिक संशोधकांसह नैसर्गिक उपचार पद्धतीमध्ये नाविन्यता आणेल.

आणि पाचवी- आर्थिक क्रांती, स्वदेशी उत्पादनांद्वारे 1 लाख कोटी रुपयांचे मूल्य निर्माण करेल.

5 ट्रिलियन रुपयांच्या मार्केट कॅपिटलायझेशनचे लक्ष्य- पतंजली

''सन 2027 पर्यंत चार कंपन्यांना सूचीबद्ध करण्याचे आणि 5 ट्रिलियन रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशनचे लक्ष्य आहे. हे संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान एकत्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तारातून शक्य होईल. अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये निर्यात वाढवून आयुर्वेदाला जागतिक बनवणे हा त्याचा एक भाग आहे. टिकाऊ पॅकेजिंग आणि इको-फ्रेंडली उत्पादनामुळे पर्यावरण ध्येयांचे पालन केले जात आहे. आरोग्य जागरूकता शिबिरे आणि स्वस्त वैद्यकीय सेवांद्वारे समुदायांना जोडले जात आहे.'', असे पतंजलीने सांगितले आहे, 

महत्त्वाच्या बातम्या

99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
RBI चा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget