एक्स्प्लोर

Garuda Purana: कलियुगात केलेल्या 'या' पापांमुळे आत्मा थेट नरकात जातो, गरुड पुराणात म्हटलंय...

Garuda Purana Niti Grantha: गरुड पुराणात (Garud Puran) असे सांगितले आहे की, चांगल्या आणि वाईट कर्मांच्या आधारावर मृत्यू दिला जातो.

Garuda Purana Niti Grantha : महर्षि वेद व्यास यांच्या मते चार युगे सांगितली आहेत, त्यानुसार सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग आहेत. ही युगे सतयुगापासून सुरू होतात आणि कलियुगात संपतात. कलियुग संदर्भात सर्व प्रकारची भविष्यवाणी (Astrology) करण्यात आली आहे. गरुड पुराणात (Garud Puran) कलियुगात मानवाने केलेली पापे आणि त्याची शिक्षा याबद्दल उल्लेख आहे.

 

भगवान विष्णू गरुडाला सांगतात...गरुड पुराण 
भगवान विष्णू आपले वाहन पक्षी गरुड यांच्याशी संवाद साधताना धर्म, कर्म, नीती, नियम आणि पाप आणि पुण्य यांच्या आधारे मृत्यूनंतर स्वर्ग-नरक याविषयी बोलतात, ज्याला गरुड पुराण म्हणतात.

 

गरुड पुराणात कलियुगात केलेली वाईट पापे कोणती?
भगवान विष्णूने गरुड पुराणात कलियुगात केलेली अशी वाईट पापे सांगितली आहेत, ती करणार्‍या व्यक्तीला मृत्यूनंतर थेट नरकात जावे लागते आणि त्याला कठोर यातना सहन कराव्या लागतात. गरुड पुराणात असे म्हटले आहे की, ही वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला नरकात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.

 

कलियुगातील 'ती' पापे जी माणसाला थेट नरकात घेऊन जातात

-देवाची सेवा करणाऱ्या ब्राह्मणांना मारणारे आणि भ्रूणहत्या करणारे मृत्यूनंतर नरकात जातात.

-गर्भवती महिलेला मारणाऱ्याला नरकात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.

-विश्वासघातानंतर विष देऊन खून करणाऱ्यांनाही मृत्यूनंतर नरकात जावे लागते.

-धार्मिक ग्रंथ, धर्मग्रंथ आणि वेद-पुराणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोकही नरकात जातात आणि शिक्षा भोगतात.

-जे घरी आलेल्या पाहुण्यांचा अनादर करतात आणि भुकेल्यांना अन्न-पाणी देत ​​नाहीत, त्यांनाही नरकाच्या वाटेला जावे लागते.

-जे लोक अनोळखी स्त्री किंवा पुरुषाशी संबंध ठेवतात त्यांचा आत्मा मृत्यूनंतर नरकात जातो.

-अशक्त किंवा असहाय्यांचा छळ करणारे असे लोक थेट नरकात जातात.

-महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना आणि या दुष्कर्मात साथ देणाऱ्यांनाही मृत्यूनंतर थेट नरकात जावे लागते.

-जे लोक निरपराध्याविरुद्ध खोटी साक्ष देतात ते थेट नरकात जातात आणि कठोर शिक्षा भोगतात.

-ज्याला पंचदेव महादेव, श्री हरी विष्णू, सूर्यदेव, भगवान गणेश आणि देवी दुर्गा यांचे भय नाही, त्यांची पूजा न करणाऱ्या व्यक्तीला नरकाच्या मार्गात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.

-जे लोक वैयक्तिक फायद्यासाठी प्राण्यांचा बळी देतात, ते देखील मृत्यूनंतर नरकात जातात.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

Garuda Purana : मृत्यूपूर्वी प्रत्येक व्यक्तीला दिसतात 'हे' सहा संकेत

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 26 May 2026: आज मंगळवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पाच्या कृपेने संकटातून सुटका, पैसा, नोकरी, प्रेमात बदल.. आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पाच्या कृपेने संकटातून सुटका, पैसा, नोकरी, प्रेमात बदल.. आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs: पैसा...नोकरी...प्रेमात लाभ, 26 मे चा दिवस 4 राशींसाठी गेमचेंजर! बाप्पाच्या कृपेने भाग्योदयाची हीच वेळ; लकी राशी वाचा
पैसा...नोकरी..प्रेमात लाभ, 26 मे चा दिवस 4 राशींसाठी गेमचेंजर! बाप्पाच्या कृपेने भाग्योदयाची हीच वेळ; लकी राशी वाचा
Shani Dev: 2032 वर्षापर्यंत 'या' एका राशीने कर्म चांगले ठेवा! शनिची करडी नजर, साडेसातीचा सर्वात कठीण काळ लवकरच, पैसा, नोकरी, प्रेम..
2032 वर्षापर्यंत 'या' एका राशीने कर्म चांगले ठेवा! शनिची करडी नजर, साडेसातीचा सर्वात कठीण काळ लवकरच, पैसा, नोकरी, प्रेम..
Shani Vakri 2026: शनि परीक्षेची वेळ जवळ येतेय! 27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील, निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, पैसा, नोकरी...
शनि परीक्षेची वेळ जवळ येतेय! 27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील, निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, पैसा, नोकरी...

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
RCB vs GT Qualifier 1: पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, जाणून घ्या IPL चा नियम 
पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, राखीव दिवस आहे का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
Embed widget