एक्स्प्लोर

Vastu Tips : घरातील कंगाली कशी दूर कराल? जाणून घ्या वास्तूनुसार सोपे उपाय...

Vastu Tips :  घरात आनंद नसेल, तर तुमचे जीवन निरर्थक बनते. यासाठी तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीसाठी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करणे आवश्यक आहे.

Vastu Tips : घर म्हटलं की, आनंदाचं वातावरण, दोन वेळचं अन्न, सुख समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य या गोष्टी ओघओघाने आल्याच.. आपल्यापैकी प्रत्येक जण या सगळ्यासाठीच मेहनत करत असतो, धडपड करत असतो. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात आनंद नसेल, तर तुमचे जीवन निरर्थक बनते. यासाठी तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीसाठी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करणे आवश्यक आहे. माता लक्ष्मीची उपसना केल्याने, ती प्रसन्न होईल आणि तुमचे घर नेहमी धनधान्याने भरलेले राहील.

अथक परिश्रम करूनही जर, तुमच्या घरात दारिद्र्य आणि कंगाली असेल, तर तुम्ही काही नियमित उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल. वास्तूचे छोटे-छोटे उपाय करून, तुम्ही तुमची दुर्बलता दूर करू शकता..

वास्तु टिप्स आणि उपाय:

- घरातील दारिद्र दूर करण्यासाठी घरात तुळशीचे रोप लावणे खूप गरजेचे आहे. या तुळशीच्या रोपाभोवती स्वच्छता ठेवावी. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. यामुळे घरात समृद्धी नांदते.

- घरात कोणतीही तुटलेली किंवा फुटलेली भांडी ठेवू नका. अशी भांडी घरात ठेवणे अशुभ मानले जाते  आणि यामुळे घरातील दुःख दूर होत नाही, असे म्हटले जाते.

- घरात आनंद नांदण्यासाठी कधीही घरात बंद घड्याळ ठेवू नका. कारण, घरातील बंद पडलेल्या घड्याळामुळे नशीबाचे चक्रही बंद पडते, अशी समजूत आहे. यामुळे घरातील पैशाची आवक थांबते आणि त्यामुळे घरातील संकटे वाढतात.

- ज्या घरात नळातून पाणी सतत गळत असते, त्या घरात पैसा टिकत नाही. घराची ड्रेनेज सिस्टीम वास्तुशास्त्रानुसार नसली, तरीही तुम्हाला नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. यासाठी घरात पाणी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे वाहून जाण्याची व्यवस्था असावी. यामुळे वास्तूत सुख समृद्धी नांदते. तसेच, गळती होणारे नळ त्वरित दुरुस्त करावेत.

- वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लागलेल्या कोळ्यांच्या जाळ्यामुळेही आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवा आणि कोळ्याची जाळी साचू देऊ नका.

- देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी विघ्नहर्ता गणेशाची मूर्ती किंवा फोटो मुख्य दारात लावावा, त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.

- घराच्या मुख्य दरवाजासमोर चपला काढणे अशुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मीचा क्रोध ओढवतो असे म्हटले जाते. म्हणूनच घराच्या दारासमोर शूज काढू नका किंवा घरी आलेल्या पाहुण्यांनाही तसे करण्यास मनाई करा.

- संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस घरात झाडू मारून नये. झाडू व्यवस्थित जागी ठेवला पाहिजे. झाडूला पाय लागू देऊ नका. झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची 'सप्टेंबर 2026' ची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल.. तुमची रास?
बाबा वेंगाची 'सप्टेंबर 2026' ची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल.. तुमची रास?
Garud Puran: आयुष्यात जोडीदार म्हणून 'तो' किंवा 'तीच' का आली? योगायोग किंवा कर्मांशी संबंध काय? गरुडपुराणातील 'हे' रहस्य, कमी लोकांना माहित..
आयुष्यात जोडीदार म्हणून 'तो' किंवा 'तीच' का आली? योगायोग किंवा कर्मांशी संबंध काय? गरुडपुराणातील 'हे' रहस्य, कमी लोकांना माहित..
Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनला बहिणीला 'या' भेटवस्तू देणार असाल, तर थांबा! काही वस्तू अशुभ का मानल्या जातात? शास्त्र, धार्मिक मान्यता सांगते..
रक्षाबंधनला बहिणीला 'या' भेटवस्तू देणार असाल, तर थांबा! काही वस्तू अशुभ का मानल्या जातात? शास्त्र, धार्मिक मान्यता सांगते..
Garud Puran: 'प्रारब्ध' आणि 'प्रारब्धाचे भोग' म्हणजे नक्की काय? जन्म, मृत्यूची वेळ आधीच ठरलेले असते का? गरुडपुराणात म्हटलंय...
'प्रारब्ध' आणि 'प्रारब्धाचे भोग' म्हणजे नक्की काय? जन्म, मृत्यूची वेळ आधीच ठरलेले असते का? गरुडपुराणात म्हटलंय...

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
Manoj Jarange Patil : या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
Pune Crime Kasba Peth: पुण्यातील कसबा पेठ हादरली! पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, नवऱ्याने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खरोखरच दाबला अन्...
पुण्यातील कसबा पेठ हादरली! पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, नवऱ्याने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खरोखरच दाबला अन्...
बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटलांचा आरोप, कारवाईकडे लक्ष?
बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटलांचा आरोप, कारवाईकडे लक्ष?
Embed widget