एक्स्प्लोर

Maharashtra CM Oath Ceremony : फडणवीसांच्या शपथविधीसाठी 'हाच' मुहूर्त का निवडला? जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार या मुहूर्ताचं महत्त्व

Maharashtra CM Oath Ceremony : आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडतोय. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Maharashtra CM Oath Ceremony : आज महाराष्ट्र सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारला स्पष्टच बहुमत मिळालं. मात्र, तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन पक्षातच बरीच खलबतं होत होती. अखेर आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडतोय. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री असतील. तसेच, देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, या शपथविधीसाठी शुभ मुहूर्त नेमका कोणात असणार या संदर्भात नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास आणि छत्रपती संभाजीनगरमधील ज्योतिष अनंत पांडव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा शुभ मुहूर्त 

महायुती सरकारचा शपथविधी आज संध्याकाळी 05:30 वाजता होणार आहे. या संदर्भात नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 05 डिसेंबर रोजी 05 वाजू 57 मिनिटांनी श्रवण नक्षत्र मुहूर्त लागणार आहे. याचं वृषभ लग्न नावाचं जे स्थिर लग्न आहे आणि ध्रुव नावाचा योग या ठिकाणी निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे ध्रुवतारा अढळ आहे. त्याप्रमाणे 5 वर्ष हे सरकार अढळ राहील. कोणत्याच पद्धतीचे वादविवाद होणार नाही. क्लेषात्मक भूमिका मांडल्या जाणार नाहीत. तसेच, निर्विघ्नपणे हे सरकार चालेल. असं पाच वाजून 57 मिनिटांच्या कुंडलीचं हे वैशिष्ट्य आहे. 

ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांच्या मते, 5 तारखेला साधारण साडेचारनंतर स्थिर लग्न आरंभ होत आहे. त्याचप्रमाणे 5 नंतर शपथविधीला आरंभ होणार आहे. स्थिर लग्नाचा कालावधी हा काळ साडेसहा वाजेपर्यत असणार आहे. त्यामुळे हा काळ अत्यंत शुब आहे. कारण स्थिर लग्नावर केलेलं कोणतंही कार्य अत्यंत स्थिर आणि चिरकाल टिकणारं ठरतं. त्यामुळे या स्थिर लग्नावरतीच हा शपथविधी निश्चित झालेला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीनुसार, वृषभ लग्न अत्यंत शुभकारक मानलं जात आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीनुसार, वृषभ आणि शुक्र हे एकमेकांच्या मैत्री भावात आहेत. त्यामुळे हा काळ दोघांसाठी चांगला असणार आहे. 

पाहा व्हिडीओ : 

हे ही वाचा :                 

Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sankashti Chaturthi 2026: 3 जूनची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल! बाप्पांच्या कृपेने 4 राशींच्या आयुष्याचं सोनं, अडीच वर्षांनी दुर्मिळ योगायोग, चंद्रोदय, तिथी...
3 जूनची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल! बाप्पांच्या कृपेने 4 राशींच्या आयुष्याचं सोनं, अडीच वर्षांनी दुर्मिळ योगायोग, चंद्रोदय, तिथी...
Lucky Zodiac Signs 2 June 2026: 2 जून 6 राशींचं नशीब पालटणार! गुरू ग्रहाचं संक्रमण अन् पॉवरफुल हंसराजयोग, दत्तगुरूंच्या कृपेने भाग्योदयाची हीच वेळ
2 जून 6 राशींचं नशीब पालटणार! गुरू ग्रहाचं संक्रमण अन् पॉवरफुल हंसराजयोग, दत्तगुरूंच्या कृपेने भाग्योदयाची हीच वेळ
Baba Vanga Prediction: जून-डिसेंबर 5 राशींच्या भाग्योदयाचा परफेक्ट योग! बाबा वेंगाची शेवटच्या 7 महिन्यांची भविष्यवाणी व्हायरल, कोण कोट्यधीश होण्याच्या मार्गावर?
जून-डिसेंबर 5 राशींच्या भाग्योदयाचा परफेक्ट योग! बाबा वेंगाची शेवटच्या 7 महिन्यांची भविष्यवाणी व्हायरल, कोण कोट्यधीश होण्याच्या मार्गावर?
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींचं नशीब फळफळलं! पुढचे 7 दिवस श्रीमंतीचा मार्ग मोकळा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींचं नशीब फळफळलं! पुढचे 7 दिवस श्रीमंतीचा मार्ग मोकळा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget