एक्स्प्लोर

Chanakya Niti : आयुष्यात कधीच पराभव होणार नाही, कोंबड्याकडून शिका 'या' बहुमूल्य गोष्टी; चाणक्य सांगतात...

Chanakya Niti : चाणक्य नीतिचे पालन केल्याने कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकते. चाणक्य नीतिचा वापर करून तुम्ही तुमचे दुर्दैव सुधारू शकता.

Chanakya Niti : चाणक्य नीतिचा वापर आजही अनेकजण करतात. चाणक्य नीतिचे (Chanakya Niti) पालन केल्याने कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकते. चाणक्य नीतिचा वापर करून तुम्ही तुमचे दुर्दैव सुधारू शकता. आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन काळी अखंड भारताची निर्मिती झाली. चाणक्य त्या काळात महान तत्त्वज्ञ होते. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी पराभूत होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 

प्रत्युत्थानं च युद्धं च संविभागं च बन्धुषु ।

स्वयमाक्रम्य भुक्तं च शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात् ॥

आचार्य चाणक्य यांच्या रचना शास्त्राच्या सहाव्या अध्यायातील 17 व्या श्लोकात त्यांनी असं म्हटलं आहे की, पुस्तकांचा अभ्यास करण्याबरोबरच माणसाला सजीवांकडूनही अनेक गोष्टी शिकण्याची गरज आहे. तुमच्या कामात आणि वागणुकीत जर एकाग्रता नसेल तर वारंवार माणसाच्या वाट्याला अपयश येते. यासाठी माणसाने कोंबड्याकडून या चार गोष्टी शिकल्याच पाहिजेत. 

1. ब्रम्ह मुहूर्तावर उठा 

आचार्य चाणक्य म्हणतात की, ब्रम्ह मुहूर्तावर कोंबडा रोज उठतो. तुम्हालाही जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर रोज ब्रम्ह मुहूर्तावर उठा. यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. या वेळेचा तुम्ही सकारात्मक पद्धतीने वापर करू शकता. 

2. युद्धासाठी नेहमी तयार राहा 

कोंबड्याची दुसरी सवय म्हणजे नेहमी युद्धासाठी तयार राहणे. याचाच अर्थ असा आहे की,  आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे. तुम्ही आळशी असाल तर तुम्ही मागे राहू शकता. यासाठी तुमचे काम करण्यास सदैव तयार राहा.

3. समान वाटप देणे 

कोंबड्याची तिसरी सवय म्हणजे आपल्या भावांना समान वाटा देणे. देव आणि भावाच्या वाट्याचा अपहार करू नये, असं शास्त्रात सांगितलं आहे. कोंबडा नेहमी आपल्या भावांना समान वाटा देतो. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या भावाला त्याचा योग्य वाटा द्या.

4. धैर्याने खाणे 

कोंबड्याची चौथी सवय म्हणजे धैर्याने खाणे. आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाने निर्भीडपणे जेवायला हवे. यामुळे व्यक्ती मजबूत होते. निरोगी मन आणि शरीर असलेली व्यक्ती उत्साहाने आपले काम करू शकते. या 4 गोष्टी लक्षात ठेवल्यास माणूस आयुष्यात कधीही अपयशी होत नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हे ही वाचा :

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी डिसेंबरचा तिसरा आठवडा भाग्याचा! कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
Mangalagaur 2026: आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
August 2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
Surya Ketu Yuti: पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...
पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget