एक्स्प्लोर

Chanakya Niti : आयुष्यात कोणालाही फुकटचा सल्ला देण्याआधी चाणक्यांच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

Chanakya Niti : भारतात फुकटचा सल्ला देणारे बरेच लोक असतात. पण, कोणाला कधी सल्ला द्यावा आणि कधी सल्ला देऊ नये? या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.

Chanakya Niti : असं म्हणतात की, भारतात फुकटचा सल्ला देणारे बरेच लोक असतात. पण, कोणाला कधी सल्ला द्यावा आणि कधी सल्ला देऊ नये? तसेच, कोणाला सल्ला दिल्याने आपलं नुकसान होऊ शकतं? या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यासाठीच आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ते जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा, तुमचं नुकसान होऊ शकतं. 

1. मूर्ख लोकांना सल्ला देऊ नका 

आचार्य चाणक्य यांच्या मते सर्वात आधी मूर्ख लोकांना अजिबात सल्ला द्यायला जाऊ नका. कारण या लोकांना तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय हे कळत नाही यासाठी ते आयुष्यात त्याचा वापरही करता येत नाही. त्यामुळे असा लोकांना सल्ला देऊन तुम्ही फक्त तुमचा वेळ वाया घालवाल. यासाठीच अशा लोकांपासून दूर राहा. 

2. लालची लोकांना सल्ले देऊ नका 

आचार्य चाणक्य यांच्या मते लालची लोकांना विनाकारण सल्ले देऊ नका. मुळात त्यांना सल्ला दिल्याने तुमचे प्रयत्न व्यर्थ जातील. कारण हे लोक जेव्हा यांना एखादा हेतू साध्य करायचा असतो तेव्हाच हे लोक काम करतात. लालची लोक फार स्वार्थी देखील असतात. त्यामुळे यांना कधीही सल्ला द्यायला जाऊ नका. काही लोक तर तुमचे सल्ले ऐकून तुमचं नुकसानही करु शकतात. 

3. वाईट लोकांना सल्ला देऊ नका 

ज्या लोकांच्या रक्तातच समोरच्या व्यक्तीला दु:ख देणं, वाईट चिंतणे असतं अशा लोकांना चुकूनही सल्ले देऊ नका. कारण जर कोणी यांना सल्ला दिला तर त्याचा स्वार्थासाठी वापर करतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणंच शहाणपणाचं लक्षण आहे. 

4. अहंकारी लोकांना सल्ला देऊ नका 

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, अहंकारी लोकांना कधीच सल्ला देऊ नका.कारण अशा लोकांना फक्त आणि फक्त आपलं म्हणणं ऐकायला आणि ते सिद्ध करुन दाखवायला आवडतं. अशा लोकांमध्ये आपण फार यशस्वी आहोत असा समज असतो. त्यामुळे यांना दुसऱ्यांच्या गोष्टी फार क्षुल्लक वाटतात. अनेकदा हे लोक आपल्या अहंकारात येऊन जो आपल्याला सल्ला देतोय त्याच्यावरच चिडतात. त्यांचा अपमान करतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )

Deep Amavasya 2024 : यंदा आषाढातील 'दीप अमावस्या' नेमकी कधी? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत आणि महत्त्व

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
IPO Update : शेअर बाजारानं ट्रेंड बदलला, सलग पाच दिवस तेजी, एलजी ते टाटा कॅपिटल , 5 कंपन्यांचे आयपीओ रांगेत
बाजारात पुन्हा चैतन्य, गुंतवणूकदार मालामाल, एलजी ते टाटांच्या कंपन्यांचे आयपीओ येणार
JAC meeting on Delimitation : अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Full PC ...तर दंगेखोरांची प्रॉपर्टी विकून टाणार! देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर इशाराTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 02PM : 22 March 2025: ABP MajhaHamid Engineer : औरंगजेबाचं तोंडभरुन कौतुक करणाऱ्या हमीद इंजिनिअरला बेड्या, नागपूर पोलिसांची कारवाईIndrajit Sawant PC : प्रशांत कोरटकर चिल्लर, हातावर तुरी देत पळून गेला असेल तर हे गृह खात्याचं अपयश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
IPO Update : शेअर बाजारानं ट्रेंड बदलला, सलग पाच दिवस तेजी, एलजी ते टाटा कॅपिटल , 5 कंपन्यांचे आयपीओ रांगेत
बाजारात पुन्हा चैतन्य, गुंतवणूकदार मालामाल, एलजी ते टाटांच्या कंपन्यांचे आयपीओ येणार
JAC meeting on Delimitation : अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
Nitin Gadkari : जनता जातीयवादी नाही, पुढारी आहेत; आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात; नितीन गडकरी स्पष्टच बोलले
जनता जातीयवादी नाही, पुढारी आहेत; आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात; नितीन गडकरी स्पष्टच बोलले
Nagpur Violence: दंगलखोरांच्या घरावर बुलडोझर चालवणार का, दगडफेक करणाऱ्या मुलांच्या पालकांवर कारवाई? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
दंगलखोरांच्या घरावर बुलडोझर चालवणार का, दगडफेक करणाऱ्या मुलांच्या पालकांवर कारवाई? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
अन्नत्याग आंदोलनात बच्चू कडूंची तब्येत बिघडली, बीपी वाढला, शुगर डाऊन झाली, पहा Photos
अन्नत्याग आंदोलनात बच्चू कडूंची तब्येत बिघडली, बीपी वाढला, शुगर डाऊन झाली, पहा Photos
Devendra Fadnavis : नागपूरमध्ये पोलिसांनीच गाड्यांच्या काचा फोडल्या का? 'तो' गंभीर प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, म्हणाले...
नागपूरमध्ये पोलिसांनीच गाड्यांच्या काचा फोडल्या का? 'तो' गंभीर प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, म्हणाले...
Embed widget