एक्स्प्लोर

Chanakya Niti : 'या' 3 गोष्टी कटाक्षाने टाळा, अन्यथा...घरदार उद्ध्वस्त होईल...चाणक्य सांगतात

Chanakya Niti : आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर चाणक्य नीती भाष्य करतात. त्याचबरोबर चाणक्य यांनी चांगल्या घराबद्दल सुद्धा आपले विचार मांडले आहेत.

Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Chanakya) यांचे विचार आजही समाजात अनेकजण फॉलो करतात. ते एक महान अर्थशास्त्रज्ञ तसेच तत्वज्ञ होते. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या नीतीने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर चाणक्य नीती भाष्य करतात. त्याचबरोबर चाणक्य यांनी चांगल्या घराबद्दल सुद्धा आपले विचार मांडले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्या घरात या तीन गोष्टी कधीच होत नाही तिथे सुख-शांती नांदत नाही. 

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, ज्या घरात मंगल कार्य वेळेवर होतात. वेद मंत्रांचा उच्चार केला जातो, ज्यांची संतान बुद्धिमान, पत्नीची वाणी मधुर, ज्यांच्या घरी धन-संपत्ती सत्कर्माने येत असेल, पाहुण्यांचा पाहुणचार होत असेल, मोठ्यांचा मान-सन्मान केला जात असेल अशा घरातील व्यक्ती सर्वात जास्त सुखी असतात. 

आचार्य चाणक्य म्हणतात की, जर व्यक्तीला सुखी जीवन हवं असेल तर त्यांनी चुकीच्या गोष्टींचा विचार करु नये, तसेच, धार्मिक कार्यात आपलं मन गुंतवावं. यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. 

श्लोक

न विप्रपादोदककर्दमानि न वेदशास्त्रध्वनिगर्जितानिI
स्वाहा-स्वधाकार-विवर्जितानि श्मशानतुल्यानि गुहाणि तानिII

श्लोकाचा अर्थ

आचार्य चाणक्य यांनी आपल्या श्लोकात अशा काही कार्यांबद्दल सांगितलं आहे ज्यांना केलं नाही तर ते घर घर राहत नाही तसेच त्या ठिकाणी सुख-शांती देखील टिकत नाही. 

ब्राह्मणांचा सन्मान न करणे 

आचार्य चाणक्य म्हणतात की, घरातील कुटुंबीयांची सुख-शांती, प्रगती ही गराशी संबंधित असते. अशातच काही कार्य घरात करणे गरजेचं आहे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या घरात ब्राह्मणांचा आदर-सन्मान केला जात नाही, त्यांचा अपमान केला जातो अशा घरात सुख-शांती नांदत नाही. 

घरात पूजा पाठ न करणे 

आचार्य चाणक्य सांगतात ज्या घरात पूजा पाठ होत नसेल, मंत्रांचा जप केला जात नसेल अशा घरात कधीच देवी-दैवतांचा वास नसतो. अशा जागी दारिद्र्य येते. 

घरात शुभ कार्य न होणं 

ज्या घरात कोणत्याही प्रकारची शुभ कार्य होत नसतील त्या घरात सुख-शांती नांदत नाही. अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Ganesh Chaturthi 2024 : घरात गणपतीची स्थापना करताना 'या' 10 गोष्टींची काळजी घ्या; जाणून घ्या बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 July 2026 : आज शनिवारचा दिवस 8 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 8 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस...5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, डबल लाभ! पॉवरफुल धन-गौरी राजयोगांचा डबल धमाका, पैसा, नोकरी, प्रेम...
पुढचे 7 दिवस...5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, डबल लाभ! पॉवरफुल धन-गौरी राजयोगांचा डबल धमाका, पैसा, नोकरी, प्रेम...
Shani Vakri 2026: श्रावण सुरू होण्याआधीच 4 राशींच्या प्रगतीचा वेग सुस्साट! शनिची वक्री चाल नशीब पालटणार, पैसा, प्रमोशन, प्रेमात मोठं यश
श्रावण सुरू होण्याआधीच 4 राशींच्या प्रगतीचा वेग सुस्साट! शनिची वक्री चाल नशीब पालटणार, पैसा, प्रमोशन, प्रेमात मोठं यश
Shani Sade Sati: 2026 चे शेवटचे 6 महिने दिलासा कि परीक्षा? शनि साडेसातीत अडकलेल्या 'या' 5 राशींच्या नशीबी काय? यश, पैसा की संघर्ष...
2026 चे शेवटचे 6 महिने दिलासा कि परीक्षा? शनि साडेसातीत अडकलेल्या 'या' 5 राशींच्या नशीबी काय? यश, पैसा की संघर्ष...

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget