एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

Shetkari Sanghatana : साखर आयुक्त शेखर गायकवाड प्रशासकीय चौकटीत काम करत नाहीत, शेतकरी संघटनेचा आरोप

साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) हे प्रशासकीय चौकटीत काम करीत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेकडून (Shetkari Sanghatana) करण्यात आला आहे.

Shetkari Sanghatana : साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) हे प्रशासकीय चौकटीत काम करीत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेकडून (Shetkari Sanghatana) करण्यात आला आहे. शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पांडुरंग रायते (Pandurang Raite) यांनी हा आरोप केला आहे. साखर संकुलला कारखान्याकडून प्रति टन  50 पैसे दिले जातात. 2017 ते 2022 पर्यंत कारखान्यांनी साखर संकुलला आतापर्यंत 21 कोटी दिले असल्याचे रायते यांनी म्हटलं आहे. या शेतकऱ्यांच्या पैशाचा वापर हा आनावश्यक पध्दतीनं केला जात असल्याचा आरोप रायतेंनी केला आहे. 

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप 15 टक्के त्यांची एफआरपी (FRP)दिली नाही. परंतू तरी देखील कारखान्यांच्या दबावाखाली साखर आयुक्त काम करीत असल्याचा आरोप पांडुरंग रायतेंनी केला आहे. साखर आयुक्तांनी 32 लाख रुपयांचे सरकारी निवस्थानाचे काम केलं आहे. हे करताना ज्या ठेकेदाराला काम दिले होते, त्या ठेकेदाराचे ऑफिस हे संबंधित पत्त्यावर नसल्याचे देखील पांडुरंग रायते यांनी म्हटलं आहे.

 राजेशाही पध्दतीनं साखर आयुक्त जगत आहेत

शेखर गायकवाड जसे साखर आयुक्त झाले तसे शेतकऱ्यांचे पैसे बुडवायला कारखान्यांनी सुरुवात केल्याचे रायतेंनी म्हटलं आहे. प्रत्येक कारखाना साखर संकुलाला प्रतिटन 50 पैसे निधी देतो अशा पद्धतीने जवळपास 2017 ते 22 पर्यत 21 कोटी जमा झाले आहेत. साखर आयुक्तांनी निवस्थानावर 32 लाख रुपये खर्च केले आहेत. वॉल पेंटींगवर दीड लाख रुपये तर दरवाजा पॉलिशसाठी 65 हजार रुपयां खर्च केल्याचे रायतेंनी म्हटलं आहे. राजेशाही पध्दतीनं साखर आयुक्त जगत आहेत. ज्या लोकांच्या नावाने टेंडर काढले आहे, त्या ठेकेदाराचे पत्ते आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी ऑफिस नसल्याचे रायतेंनी म्हटलं आहे.

15 टक्के साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना FRP दिली नाही

दरम्यान, 15 टक्के साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना FRP दिली नाही. त्यावर सारख आयुक्त काहीही निर्णय घेत नाहीत. आयुक्त कार्यालय साखर कारखानदारांना काहीही विचारत नसल्याचे रायतेंनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना रायतेंनी शेतकरी संघटनांवर देखील निशाणा साधला. शेतकरी संघटना या पाळीव संघटना झाल्या आहेत. ज्या कारखान्यांनी FRP दिली नाही त्यांच्यावर आता साखर आयुक्त RCC दाखल करीत आहे. परंतू, ती RCC कारखान्यांवर साखर विक्रीच्या आधी दाखल करावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळतील असेही रायते म्हणाले. ज्यांना कारखान्यांनी साखर विक्री केली त्यांची साखर आयुक्तांनी चौकशी करावी, की खरच ते व्यापारी आहेत का? असा सवालही रायतेंनी केला आहे.  3 हजार 100 रुपयांच्या आत कुणी साखर विक्री केली हे देखील तपासणी करायला हवी. परंतू, यावर साखर आयुक्त काहीही कारवाई करीत नसल्याचे रायते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! जूनच्या सुरुवातीलाच मान्सून केरळात धडकणार, नेमका कसा राहणार मान्सूनचा प्रवास?
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! जूनच्या सुरुवातीलाच मान्सून केरळात धडकणार, नेमका कसा राहणार मान्सूनचा प्रवास?
Parrot Crop Damage: पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील कृषी केंद्र चालकांचा पाठिंबा, शेतकऱ्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता, मागण्या काय?
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील केंद्र चालकांचा पाठिंबा, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ

व्हिडीओ

Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
Janhavi Kapoor Wedding: जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...
जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...
Bhor Accident News: भोरमध्ये भीषण अपघात; एसटी बस अन् इको कारची समोरासमोर धडकले; एकाचा जागीच मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी
भोरमध्ये भीषण अपघात; एसटी बस अन् इको कारची समोरासमोर धडकले; एकाचा जागीच मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी
Pune Crime Nasrapur: मोठी बातमी: नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
Pune Nasrapur Bhor Crime: छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
Tamil nadu Election Result 2026 Thalapathy Vijay: मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
Thalapathy Vijay TVK Win Jofra Archer Tweet Viral: थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
West Bengal Election Result 2026: ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिली सीट जिंकवून दिली त्यांनीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला हद्दपार केलं, धक्कादायक आकडेवारी समोर
ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिली सीट जिंकवून दिली त्यांनीच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला हद्दपार केलं, धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget