एक्स्प्लोर

Jalgaon Banana : केळीचं आगार संकटात, जळगाव जिल्ह्यातील केळीवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव  

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी (Banana) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण केळीवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे.

Jalgaon Banana News : सध्या राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडं पावसाचं संकट असताना दुसरीकडं जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी (Banana) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण केळीवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं शेकडो हेक्टरील केळी पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतकरी आपलं केळीचं पीक उपटून फेकण्यास सुरुवात केली आहे. सीएमव्ही व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं केळीसाठी जगात अग्रेसर असलेला जळगाव जिल्हा आता केळी पिकासाठी धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे.


Jalgaon Banana : केळीचं आगार संकटात, जळगाव जिल्ह्यातील केळीवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव  

शाससाननं वेळीच उपाययोजन कराव्यात, अन्यथा... 

जळगाव जिल्ह्यात सध्या शेकडो हेक्टर केळीवर सीएम्व्ही व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेकडो हेक्टरील केळी पीक वाया जाण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली केळी पीक उपटून टाकण्यास देखील सुरुवात केली आहे. केळीसाठी जगात अग्रेसर असलेला जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आता मोठं संकट आल आहे. दरम्यान, शासन पातळीवर या व्हायरसवर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर जळगावं केळी वैभव पुढे कायम राहील का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

जळगाव जिल्ह्यातील जवळपास आठ हजार हेक्टरवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव

जळगाव  जिल्ह्यात पाच ते आठ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकावर  एम् व्ही व्हायरसचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव झाला आहे. यातील दोन ते तीन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी पीक शेतकऱ्यांनी उपटून फेकली आहे. यातून दोन ते तीन हजार कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. त्यामुळं जळगावच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. हा रोग दिवसागनिक वाढत असल्यानं हे नुकसान अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


Jalgaon Banana : केळीचं आगार संकटात, जळगाव जिल्ह्यातील केळीवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव  

परतीच्या पावसाचा शेती पिकांना फटका

राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीनसह कापूस, भाजीपाला, तसेच टोमॅटो द्राक्ष बागांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे. सध्या खरीपातील पिकांची काढणी सुरु आहे. अशातच राज्यात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरु आहे. अशातच आज पुन्हा राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Rain News : सांगलीसह नांदेड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका, टोमॅटोसह सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget