एक्स्प्लोर

Jalgaon Banana : केळीचं आगार संकटात, जळगाव जिल्ह्यातील केळीवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव  

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी (Banana) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण केळीवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे.

Jalgaon Banana News : सध्या राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडं पावसाचं संकट असताना दुसरीकडं जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी (Banana) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण केळीवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं शेकडो हेक्टरील केळी पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतकरी आपलं केळीचं पीक उपटून फेकण्यास सुरुवात केली आहे. सीएमव्ही व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं केळीसाठी जगात अग्रेसर असलेला जळगाव जिल्हा आता केळी पिकासाठी धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे.


Jalgaon Banana : केळीचं आगार संकटात, जळगाव जिल्ह्यातील केळीवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव  

शाससाननं वेळीच उपाययोजन कराव्यात, अन्यथा... 

जळगाव जिल्ह्यात सध्या शेकडो हेक्टर केळीवर सीएम्व्ही व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेकडो हेक्टरील केळी पीक वाया जाण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली केळी पीक उपटून टाकण्यास देखील सुरुवात केली आहे. केळीसाठी जगात अग्रेसर असलेला जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आता मोठं संकट आल आहे. दरम्यान, शासन पातळीवर या व्हायरसवर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर जळगावं केळी वैभव पुढे कायम राहील का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

जळगाव जिल्ह्यातील जवळपास आठ हजार हेक्टरवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव

जळगाव  जिल्ह्यात पाच ते आठ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकावर  एम् व्ही व्हायरसचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव झाला आहे. यातील दोन ते तीन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी पीक शेतकऱ्यांनी उपटून फेकली आहे. यातून दोन ते तीन हजार कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. त्यामुळं जळगावच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. हा रोग दिवसागनिक वाढत असल्यानं हे नुकसान अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


Jalgaon Banana : केळीचं आगार संकटात, जळगाव जिल्ह्यातील केळीवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव  

परतीच्या पावसाचा शेती पिकांना फटका

राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीनसह कापूस, भाजीपाला, तसेच टोमॅटो द्राक्ष बागांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे. सध्या खरीपातील पिकांची काढणी सुरु आहे. अशातच राज्यात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरु आहे. अशातच आज पुन्हा राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Rain News : सांगलीसह नांदेड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका, टोमॅटोसह सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget