मंदिरातुन परत येतांना घंटी वजवू नये.

एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये.

महादेवाला कुंकू लावू नये.

रविवारी व एकादशीला तुळशीला पाणी घालू नये.

तसेच रविवारी तुळस तोडू नये.

घरात अंगढ्यापेक्षा जास्त मोठे शिवलिंग ठेवू नये.

श्री विष्णुंना तिलक लावतांना तांदूळ लावू नये.

एक सारखे दोन शंख घरात ठेवू नये.

सुवासिनींनी चंदनाचा टिका लावू नये.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.