रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन करणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.



तुळशीच्या पानांमुळे पचनक्रिया चांगली होते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते.



तुळशीची पाने केवळ थंड वातावरणात शरीराला उबदारपणा देत नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात.



तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम आणि फोलेट सारखे पोषक तत्व आढळतात जे आपली हाडे मजबूत करतात.



तुळशीची पाने कॅन्सरसारख्या भयंकर रोगापासून बचाव करण्याचे काम करतात.



दररोज तुळशीची चार पाने खाल्ल्याने त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यास मदत होते.



आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठीही तुळशीची पाने उत्तम आहेत. हे दात आणि हिरड्या मजबूत करण्याचे काम करते.



तुळशीची पाने आपल्या शरीराला डिटॉक्स करतात. यात लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी कमी होते



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.