जिरे खाल्ल्याने शरीरावर दुष्परिणाम होतात असे जर कोणी म्हणत असेल तर हे ऐकून तुम्हाला क्षणभर आश्चर्य वाटेल.
भारतात जिऱ्याशिवाय अन्नाला चव येत नाही.
काही दीर्घकालीन परिणामांमध्ये छातीत जळजळ, ढेकर येणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे यांचा समावेश होतो.
जिऱ्याच्या अति सेवनाने गर्भपाताचे परिणाम होऊ शकतात.
मासिक पाळीच्या दरम्यान तुम्हाला सतत जास्त रक्तस्त्राव किंवा त्वचेवर पुरळ येत असल्यास वैद्यकीय मदत घ्या.
जास्त जिरे खाल्ल्याने छातीत जळजळ होते. यासोबतच पचनाच्या समस्याही होऊ शकतात.
जास्त जिरे खाल्ल्याने यकृत किंवा किडनी खराब होऊ शकते.
जास्त जिरे खाल्ल्याने ढेकर येण्याची समस्या होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.