सध्या चैत्र नवरात्री सुरु आहे. यावेळी उपवासादरम्यान अनेक जण सैंधव मीठ म्हणजे रॉक सॉल्टचा वापर करतात.

सध्या चैत्र नवरात्री सुरु आहे. यावेळी उपवासादरम्यान अनेक जण सैंधव मीठ म्हणजे रॉक सॉल्टचा वापर करतात.

शक्यतो उपवासाच्या वेळी सेवन केलं जाणारं सैंधव मीठ दररोज खाल्यावरही तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

शक्यतो उपवासाच्या वेळी सेवन केलं जाणारं सैंधव मीठ दररोज खाल्यावरही तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

समुद्र किंवा तलावाचे खारे पाणी बाष्पीभवन झाल्यावर ते रंगीबेरंगी स्फटिक उरतात. यापासून रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ तयार केलं जातं.

समुद्र किंवा तलावाचे खारे पाणी बाष्पीभवन झाल्यावर ते रंगीबेरंगी स्फटिक उरतात. यापासून रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ तयार केलं जातं.

सैंधव मीठ हे एक प्रकारचं खनिज आहे. याचं सेवन केल्यास अन्न कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता आरोग्यदायी ठरतं.

सैंधव मीठ हे एक प्रकारचं खनिज आहे. याचं सेवन केल्यास अन्न कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता आरोग्यदायी ठरतं.

सैंधव मिठालाच हिमालयीन मीठ, रॉक सॉल्ट, लाहोरी मीठ असंही म्हटलं जातं.

सैंधव मिठालाच हिमालयीन मीठ, रॉक सॉल्ट, लाहोरी मीठ असंही म्हटलं जातं.

रॉक सॉल्टमध्ये 90 हून अधिक खनिजं आढळतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फरचे प्रमाण अधिक असते.



इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आणि घरगुती उपाय म्हणजे सैंधव मिठाचं सेवन.

इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आणि घरगुती उपाय म्हणजे सैंधव मिठाचं सेवन.

सैंधव मिठामध्ये अनेक प्राकृतिक गुण आढळतात. यामुळे शरीरातील वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांचं संतुलन राखलं जातं.

सैंधव मिठामध्ये अनेक प्राकृतिक गुण आढळतात. यामुळे शरीरातील वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांचं संतुलन राखलं जातं.

सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी सैंधव मीठ प्रभावी आहे. सैंधव मीठ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. रक्तदाबही नियंत्रित राहतो.

सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी सैंधव मीठ प्रभावी आहे. सैंधव मीठ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. रक्तदाबही नियंत्रित राहतो.

बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. सांधेदुखी आणि नैराश्य यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. सांधेदुखी आणि नैराश्य यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.