बलाढ्य मुंबईला मात देत मध्य प्रदेशनं जिंकली रणजी ट्रॉफी



पण मालिकावीर मुंबईचा सरफराज खान



सामन्यात मुंबईकडून सुमार गोलंदाजी आणि फलंदाजीमुळे मध्यप्रदेश विजयी



नाणेफेक जिंकत मुंबईने निवडली फलंदाजी



पृथ्वीच्या 47, यशस्वीच्या 78 आणि सरफराजच्या 134 धावांमुळे मुंबईने पहिल्या डावात 374 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.



प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघानं अफलातून फलंदाजी करत 536 धावा केल्या यावेळी एमपीच्या तीन फलंदाजांना शतकं ठोकली.



दुसरा डाव खेळण्यासाठी आलेल्या मुंबईकरांना 269 धावांवर मध्य प्रदेशने सर्वबाद केलं.



108 धावांचे माफक आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या मध्य प्रदेश संघाने 4 विकेट्स गमावत जिंकला सामना



रजत पाटीदारच्या नाबाद 30 धावा ठरल्या महत्त्वपूर्ण



सामनावीर म्हणून शुभम शर्मा तर मालिकावीर म्हणून सरफराज खानला पुरस्कृत करण्यात आलं.