अनेकदा आपल्याला असे वाटते की सकाळच्या तुलनेत रात्री ट्रेन अधिक वेगाने धावते.
रात्रीच्या वेळी लोकल गाड्यांची संख्या आणि गर्दी कमी असते.
रेल्वे ट्रॅकचे काम प्रामुख्याने दिवसा केले जाते, त्यामुळे रात्री रेल्वे रुळ मोकळे असतात.
रात्रीच्या वेळी लोको पायलटला दूरचे सिग्नल स्पष्टपणे दिसतो.
त्यामुळे वारंवार गती कमी जास्त करण्याची गरज भासत नाही.
रात्रीच्या वेळी एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते.
यामुळे रात्री ट्रेन अधिक वेगाने धावते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.