मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

जलवाहिनी दुरूस्ती करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

Image Source: pinterest

1450 मिलीमीटरची जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम हाती घेतलं जाणार आहे.

Image Source: pinterest

नागरिकांनी पाणीचा साठा करून ठेवावा, असं महानगरपालिकेने म्हटलं आहे.

Image Source: pinterest

28 नोव्हेंबर रात्री 10, ते 29 नोव्हेंबर रात्री 8 वाजेपर्यंत जलवाहिनी दुरूस्तीमुळे पाणीपुरवठा बंद राहणार.

Image Source: pinterest

मुंबईतील जी दक्षिण व जी उत्तर विभागातील जलवाहिनी दुरूस्ती करण्यात येणार आहे.

Image Source: pinterest

22 तासांच्या या कालावधीत पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Image Source: pinterest

आसपासच्या काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णत:, तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.

Image Source: pinterest

सेनापती बापट मार्ग, भवानी शंकर मार्ग, करी रोड,बी. डी. डी. चाळ, एन. एम. जोशी मार्ग या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार.

Image Source: pinterest