मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद.

जरांगेंची गिरीश महाजनांशी फोनवरुन चर्चा.

आम्ही आंदोलन केलं की केसेसचा धाक दाखवला जातो.

दीड महिन्यापासून आरक्षण अंतिम टप्प्यात आहे सांगता.

आवाहनाचा सन्मान करुन ४० दिवस दिले.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ म्हणाले होते.

४० दिवस उलटले तरी गुन्हे मागे नाही.

'सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतंय'

मुख्यमंत्र्यांशी बोला, आता थांबणार नाही.

उपोषणाला बसल्यावर राजकारण्यांशी बोलणार नाही.