इस्रोच्या यशस्वी चांद्रयान-3 मोहिमेमुळे जगाला भारताचं सामर्थ्य पुन्हा एकदा दिसून आलं आहे. येत्या काळात भारत अनेक अंतराळ मोहिमा राबवणार आहे.